भूक लागली
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 19, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 19, 2026
Category:
लेखसंग्रह“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
August 19, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 19, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 18, 2026
Category:
नॉस्टॅल्जिया मनोरंजन लेखसंग्रह१९८० चे दशक हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठे संक्रमण मानले जाते. या दशकात चित्रपटातील पारंपरिक ‘व्हॅम्प’ किंवा स्वतंत्र डान्सरचे पात्र हळूहळू संपुष्टात आले. याचे मुख्य कारण म्हणजे, चित्रपटाच्या मुख्य नायिकांनी (A-list Heroines) स्वतःच ग्लॅमरस कपडे घालण्यास आणि पडद्यावर मादक व वेगवान गाणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या गाण्यांसाठी पूर्वी हेलन किंवा बिंदू यांना बोलावावे लागायचे, ती गाणी आता मुख्य अभिनेत्री स्वतःच करू लागल्या.
August 16, 2026
Category:
लेखसंग्रहअसेच एकदा निलय (माझा एक हुशार तरुण सहकारी) बरोबर गप्पा मारताना कुठल्या गोष्टी आपल्या कह्यात आहेत आणि त्याच्यावर लक्ष कसे केंद्रित करावे हा विषय निघाला. प्रत्यक्ष आयुष्यात काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. ज्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीवरील उपाययोजना आपल्या कह्यात नसते अशावेळी त्यांच्याकडे आपल्याला असहायपणे बघावे लागते. अशीच एक परिस्थिती एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीच्या सामोरी आली होती. मी तिच्या त्यावेळच्या मानसिकतेशी पूर्णपणे सहमत होतो कारण काही वेळा मला स्वतःला अशाच परिस्थितीतून जावे लागले होते. मला खात्री आहे काही वाचकांनासुद्धा केंव्हा ना केंव्हा अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले असणार.
August 14, 2026
Category:
लेखसंग्रह‘हातात असलेल्या संसाधनामधून अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे’ यासाठी व्यावस्थापकांची मुख्यता नेमणूक केलेली असते. जेंव्हा जेंव्हा परिणाम चांगले होतात तेंव्हा सगळा आनंद आणि समाधान असते. परंतू बऱ्याचवेळा परिणाम अपेक्षेप्रमाणे येतातच असे नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापकांना मनस्ताप आणि टीकेला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात असे मनस्तापाचे प्रसंग खूप जास्त प्रमाणात येतांना दिसतात, असा बहुतेक व्यवस्थापकांचा अनुभव असतो.
August 12, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti