चिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसी.डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते
March 1, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसी.डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते
March 1, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबहिणाबाई चौधरी ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या.
March 1, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवासुदेव चाफेकर व त्यांचे बंधु हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.
March 1, 2011
Category:
अवर्गिकृतरेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी २०११-१२ या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पावर पश्चिम बंगाल निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे ममता या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्येही काही नवीन घोषणा केल्या. मा्त्र त्यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या घोषणा किती प्रत्यक्षात उतरल्या किती नाही हे तुम्हीच पाहा. ममता बॅनर्जी यांनी २०१०-११ दरम्यान सादर केलेल्या बजेटमधील काही ठळक मुद्दे….
February 28, 2011
Category:
अवर्गिकृतत्याचा कौटुंबीक आधार मधल्या काळात तुटला तर त्यास शिक्षणही थांबवावे लागेल मग अशावेळेस सामान्यांचा छळ डी.एड. पदवीनंतर असावे या निर्णयाने होत नाही हे कशावरून म्हणावे?
February 27, 2011
Category:
लेखसंग्रहदेशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे ही दिरंगाई राष्ट्रपतींच्याकडून नव्हे तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून होत असल्याचे सत्य आता समोर आले आहे.
February 25, 2011
Category:
अवर्गिकृत२१ व्या शतकातील दुसर्या दशकाच्या शेवटी पृथ्वीवरील पाणि, ऊर्जा, जमीन एकूणच निसर्गातील पंचमहातत्वाच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे.एवढंच नव्हे तर पुढील पिढीला देण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक संपत्तीचा ठेवा कदाचित उरणार नाही एवढा र्हास होत आहे. जमिनीचा वरचा थर तयार होण्यासाठी किमान ६०० वर्ष इतका वेळ म्हणजे जवळ जवळ ६ शतकांचा कालावधी लोटतो. हे एक उदाहरण झालं मात्र यासारखी कितीतरी नैसर्गिक साधन संपत्ती आपण रिसायकल न करता पिढय़ानुपिढय़ा वापरत आहोत, यासाठीच विज्ञानभारती व केंद्रीय ऊर्जा व नवीनकरणीय खात्यातर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचे आयोजन विश्वसरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आयोजन केले होते.
February 25, 2011
Category:
अवर्गिकृतध्वनी हा आपल्या जीवनातील एक सुंदर घटक आहे पण मानवच्या बेदरकार स्वभावामुळे हाच घटक ध्वनी प्रदूषणाच्या रुपाने एक अद्रुश्य भस्मासुर बनून आपल्या दिशेने येत आहे. त्याला वेळीच प्रतीबंध करून आपले जीवन व निसर्गातील अन्य जीव यांचे रक्षण करूया नहीतर हा भस्मासूर आपल्याला गिळंक्रुत केल्याशिवाय रहणार नाही.
February 25, 2011
Category:
अवर्गिकृतआजकाल जिकडे पहावे तिकडे घराच्या छतावर छत्र्यांचे पिक उगवलेले दिसते. आता केबल ऑपरेटरकडून कनेक्शन घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीची डिशअँन्टेना घराच्या छतावर लावून वाहिन्या पहाणे लोकप्रिय होत आहे.
February 24, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti