इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.


आपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणार्या प्रयोगांमुळे, कथानकातील वैविध्यामुळे, रंगनाथ पठारे ही नाममुद्रा मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे. जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत.
क्रांतिवीरांच्या कर्तृत्वाला शाप होता फितूरीचा. या देशात जसे प्राणाची आहुती देणारे राष्ट्रभक्त वीर जन्माला आले तसेच त्यांच्या विरुद्ध फितूर होणारे राष्ट्रद्रोही नतद्रष्टही इथे होतेच. या फितूरांना ठेचणाऱ्या सत्येन बोस, कन्हाई दत्त, चारुचंद्र बसू यांच्या क्रांतीवीरांची अमृतगाथा ऐकुया या भागात.
लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा “दर्जेदार” चित्रपट निर्माण करण्यासाठी निर्मात्याला काय काय” दिव्यातून” पार पडावं लागतं?
अमेरिकेमधील डीप स्टेट यामध्ये जॉर्ज ,तिथली नोकरशाही सामील आहे जी भारताच्या विरोधात आहे. आशा करूया की या डीप स्टेट वरती डोनाल्ड ट्रम्प यांचा हातोडा पडेल. वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य आहे. डीप स्टेट, भारतातील आपल्या एजंटांच्या मदतीने वेळोवेळी देशविरोधी कारवायांना खतपाणी घालत असते. एवढेच नव्हे तर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लाखो स्वयंसेवी संस्थांनाही या डीप स्टेटकडून निधी दिला जातो, जेणेकरून येथे राजकीय गतिरोध आणि प्रशासकीय अस्थिरतेचे वातावरण कायम राहावे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर ‘डीप स्टेट’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘डीप स्टेट’च्या माध्यमातून बांगलादेशात सत्तापालट करून पंतप्रधान शेख हसीना यांना देशाबाहेर हाकलले भारतात इतकी विविधता, भाषा, प्रांत असतानादेखील आपण एकसंध आहोत.
https://www.youtube.com/watch?v=7PktyRvXlMs
सुरेश भटांचं हे मराठी अभिमान गीत स्वरबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी.

भावनांचे कंगोरे उलगडवून दाखवणारा लघुपट.
Running Time – 21:18
लंकादहन’ चित्रपट सुपरडुपर हिट का ठरला? दादासाहेब फाळके अचूकतेविषयी कसे आग्रही होते? त्यापायी क्वचित फजितीही कशी झाली? चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेबांनी रंगभूमी संदर्भात नेमके काय कार्य केले की, त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले? हे सगळे जाणून घेऊया,
लेखक : शेखर ढवळीकर, दिग्दर्शक : विजय केंकरे
कलाकार: विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, शर्वरी पाटणकर आणि अनिकेत विश्वासराव
Running Time 2:57:59
मस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
चमत्कार फक्त पुराणकाळातच घडत होते असं आपण् मानतो.पण गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवात माझ्या साक्षीनं घडलेला तो प्रसंग म्हणजे केवळ चमत्कारच!
Copyright © 2025 | Marathisrushti