(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • मनाचं आरोग्य

    अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही!”

  • ताकद पुस्तकाची

    योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!

  • इमोशन्स

    मी तर असे सुद्धा ऐकले आहे की रिलिव्हर जहाजावर येऊन सुद्धा आल्या पावली परत निघून जातात कारण जहाजाची अवस्था किंवा जहाजावर असलेला कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर यांच्यासोबत त्याने पूर्वी काम केलेले असते आणि त्यांच्याशी पटत नाही भांडण होईल अशी परिस्थिती असते.

  • निवडणूक

    एकदा एक ससा
    निवडणूकीला उभा
    कासव होते विरोधी
    घेत पाण्यावर सभा

    जंगलात म्हणे देईन
    प्राण्यांना बांधून घर
    फळे वाटून कासवाने
    भरपूर केला प्रचार

    आश्वासनांची वाटून
    स्वप्ननगरी खैरात
    ससा झोपला बागेत
    जोराजोराने घोरत

    कासव मोठे हुशार
    त्याने दिला कानमंत्र
    ऑनलाईन प्रचाराचे
    आणले नविनच तंत्र

    सशाच्या झोपीने बघा
    पडे मतांचा भोपळा
    कासवाची निघे रॅली
    प्राणी विजयी सोहळा

    -- विठ्ठल जाधव.

    संपर्क: ९४२१४४२९९५

    शिरूरकासार, बीड

  • महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे !

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रांतून नेहमीच हिंदू राष्ट्र-स्थापनेचा पुरस्कार केला होता. त्यांचे हे विचार सत्यात आणून दाखवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !’

    डॉ. जयंत आठवले

    संस्थापक, ‘सनातन संस्था’

  • प्राण्यांचं स्थलांतरण

    मानवाच्या सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी राहायला आवश्यक जमीन, उद्योगधंद्यांना आणि इतर कामासाठी लागणारी जमीन, या वाढीव लोकसंख्येला पुरविण्यासाठी पिकवाव्या लागणाऱ्या अन्नासाठी आणखी जमीन, असा हा जमिनीवर अधिकाधिक अतिक्रमण करणारा विकास प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि वनस्पतींसाठी घातक ठरत आहे.

  • शेतकरी विजयाचे कारण

    विजयाचे कारण राजक्कीय नेत्याचे शेतकरी बनू शकते

  • पेवरचा ताप……!!! मयुरटीका

    “फेवर ब्लोक”चे पेवच फुटले,
    सगळीकडे हे लावत सुटले,
    म्हणून सगळ्या मुंबईभर,
    पेवर आणि फेवर ब्लोकच दिसले………

  • माझी गोवा टुर

    २६ जानेवारी निमित्ताने माझं मिञांबरोबर गोव्याला जाणं झालं.प्रत्येकाला आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य सोड़ुन बाहेरचं जग बघण्याची ईच्छा असते.बाहेर फिरायला जावं तिथली माणसं, त्यांची संस्क्रती पहावी त्यातुन काहीतरी शिकाव काहीतरी आत्मसात करावं अशी ईच्छा असते.

  • या बापूंचे करायचे काय?

    इथे आख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरं पाण्यावाचून तडफडतायत. मुंबई-ठाण्यासारख्या पाण्याची ददात न भासणार्‍या भागातही दिवस-दिवस पाणी गायब होतेय. दुष्काळग्रस्त भागातील जनता एकेक थेंब पाण्यासाठी तहानलेली आहे. गावंच्या गावं स्थलांतर करतायत. आपण ही परिस्थिती रोजच विविध वाहिन्यावर पहातच आहोत.

    या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेजारच्या राज्यातून एक “बापू” येतो आणि आपल्या करणीने त्याच राज्यात जन्म घेतलेल्या दुसर्‍या महात्मा बनलेल्या“बापूं”चं नाव धुळीला मिळवतो. स्वयंघोषित “संत आसाराम बापू” यांचे हे कर्तृत्व. दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना आसाराम बापू यांनी अध्यात्माची गोळी दाढेखाली ठेवून होळीच्या नावाखाली लाखो लिटर्स पाण्याची नासाडी केली. केवळ एकदाच नाही तर दोनदा.