दशनाम गोसवी समाज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पसरलेला असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते.
अमेरिकेला लोकशाही किवां तत्सम मानवीय मुल्यांवर फार मोठा विश्वास आहे, असे समजण्याचे कारण नाही.अमेरिकेची व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही अरब राष्ट्रांच्या तेलाच्या भरवश्यावर जीवंत आहे. आर्थिक मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी अनावश्यक बाब पुढे करून तेल उत्पादक राष्ट्रांना वेठीस धरणे सुरु केले आहे.पर्यायाने जगातील इतरही राष्ट्रे बाधित होतीलच.
भारतीय उपखंडात तणाव तसेच शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याचे महापातक अमेरिकेकडेच जाते. शस्त्र विक्रीच्या भरवश्यावर अमेरिकेची अर्धी अर्थव्यवस्था चालत असते,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
आजच एक बातमी वाचली नांदेड जिल्हा परिषदेने उपक्रम सुरु केला आहे रात्री ७ ते ९ या वेळात टी व्ही बंद ठेवायचा. त्या साठी झेड पी च्या शाळेत शिकणारी मुले प्रत्येक घरी जाऊन हात जोडणार आहेत. या सिरियल्सनी मुलांच्या आभ्यासावर परिणाम होत आहे म्हणून हि शक्क्ल लढवण्यात आले आहे.
सिरियल्सची दुखणी उपचाराच्या बाहेर गेल्यावर हा डोस झेड पीच्या शिक्षण विभागाने देण्याचा प्रयत्न केला आहे . इडीयट बॉक्स णी माडलेला पसारा आता आवरण्याच्या बाहेर गेला आहे. अमेरिका, इंग्लंड मधे या विषयी जागृती आधीच सुरु झाली आहे. नो टी व्ही अवर तसेच नो टी व्ही डे येथे साजरे केले जातात. भारतात मात्र पालकाच टी वहीच्या आहारी गेले आहेत. आधी त्याचेच प्रबोधन करावे लागेल असे दिसते.
आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः ।
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१॥
मानवी जीवनामध्ये कर्म अनिवार्य आहेत. कर्म करायचे म्हटले की त्यात दोष येणारच. काही ना काही चूक घडणारच. त्याच्या परिणामस्वरूप फळांपासून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पश्चात्तापापासून वाचायचे असेल तर क्षमायाचना अत्यंत महत्त्वाची कृती ठरते.
प्रस्तुत स्तोत्रात गतजन्मीच्या अयोग्य कृतींपासून आचार्य आरंभ करीत आहेत. ते म्हणतात,
आदौ कर्मप्रसड्गात् कलयति कलुषं मातृकुक्षौ स्थितं मां- पूर्वीच्या जन्मात केलेल्या कर्मांचा फळा नुसार त्यातील वाईट कर्मांनी मला मातेच्या गर्भात आणून टाकले. विण्मूत्रामेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः -
तेथे रक्त, मांस,मलमूत्र या सगळ्या घाणीत मी पडलेलो होतो.
मातेच्या उदरातील जठराग्नी मला सतत जाळत होता.
यद्यद् वै तत्र दुःखं व्यथयति नितरां शक्यते केन वक्तुं- तेथे ज्या ज्या प्रकारची अत्यंत भयानक दुःखे आहेत त्यांचे पूर्णपणे कथन कोण करू शकेल?
या सगळ्यातून सुटण्याचा मला एकच मार्ग दिसत आहे. हे भगवान शंकरा मी आपल्या चरणी शरण आलो आहे. आपणास प्रार्थना करीत आहे ,
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - श्री महादेव शंभो माझ्या अपराधांना क्षमा करा. आपण परमपवित्र आहात आपल्या चरणाशी मला पवित्र करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
वेश्याव्यवसाय नक्किच वाईट आहे. या वेश्यांकडे जाणारे आपल्या आजुबाजुचीच मुल व पुरुष असतात. मी नेहेमी जाणार्यांच्या बाबतीत जास्त लिहित नाही पण ही लहान मुल, नुकती मिसरुढ फ़ुटलेली मुलं जेव्हा वेश्यांकडे जाताना दिसतात. तेव्हा खुप काही तरी चुकतय अस जाणावत. ही मुल बरेच वेळा चांगल्या कुटुंबातली व चांगल्या शाळांमधली असतात.या मुलांना सेक्सबाबत व ऎडस् बाबत अर्धवट माहिती असते. विवाहापूर्वसंबंध किती घातक आहेत याची त्यांना मुळिच कल्पना नसते. खर तर या मुलांना योग्यवेळी काऊंसिलिंगची गरज असते
प्रेमःएक आठवणींची कविता. पुढे चालू…
संमेलनाच्या आयोजकांनी पाच लाखासाठी सरकारची मनधरणी करायची आवश्यकताच नाही. मात्र सरकारी मालकीच्या दूरदर्शननेही अशी अनास्था मराठीच्याच बाबतीत का दाखवावी?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) मुख्यालयात एक दिमाखदार सोहोळा होणार आहे.
युनोमध्ये डॉ. आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदाचा होणार असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारला जाणार आहे.
युनोमध्ये कल्पना सरोज फौंडेशन आणि फौंडेशन फॉर ह्युमन होरायझन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.
या संदर्भात भारतीय प्रशासनाला युनोच्यावतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतातील अब्जावधी लोकांचे आयकॉन असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा जपण्यासाठी समाजात काम करणाऱ्या जगभरातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. अशा १२५ जाणांची जगभरातून निवड केली गेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ जणांना त्यांच्या नावाचा ‘डॉ. आंबेडकर रत्न पुरस्कार’ दिला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात सध्या नेलसन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग यांचे पुतळे आहेत. या ठिकाणी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. ही बाब तमाम भारतीयांसाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानाची आहे.
यासाठी कल्पना सरोज यांनी पुढाकार घेतला आहे. युनोच्यावतीने त्यासंदर्भात त्यांना मान्यता दिली गेली आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल.
मोहाडी येथे प्रस्तावित असलेल्या एका खाजगी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या वीज निर्मिती प्रकल्पावर आता ताशोरे ओढणे सुरू झाले आहे. हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आजूबाजुंच्या भागांकरिता प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.
Copyright © 2025 | Marathisrushti