(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • पु ल देशपांडे यांची काही व्यक्तिचित्रे

    मला तर   नेहमी वाटत आले  आहे, जगावे ते पु. ल. कडून व्यक्तिचित्र लिहून घेण्यासाठी व मरावे ते अत्रेंकडून मृत्युलेख लिहून घेण्यासाठी. पु. ल. नी अनेक व्यक्तिचित्र लिहिली. काही खरी, तर काही अर्धकाल्पनिक. पु. ल. संपर्कातल्या लोकांकडे अतिशय डोळसपणे पाहत असत. आणि त्या व्यक्तीला टीपकागदासारखे टिपत असत.

  • एव्हरग्रीन गाणे – “जाने कहा गये वो दिन”

    हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे.

  • स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी

    अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे……

  • “मालाड पश्चिमेचा सोमवार बाजार”

    मुंबईत व उपनगरांमध्ये दर दिवशी कुठे ना कुठे बाजार भरण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे, म्हणून मुंबई सात बेटांची असल्यापासून अर्थात त्याकाळी त्याचा आवाका निम्मा असेल पण तो त्या काळानुसार व तिथल्या वस्तीनुसार असायचा आज तर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये अनेक बाजार भरतात, यामध्ये खाद्यपदार्थांपासून, टाचणी व राई असे सर्व वस्तू उपलब्ध असतात.

  • शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर ईलाजचं नाही का?

    राज्य सरकारच्या दळभद्रीपणामुळे गेले तीन चार वर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊस, कापूस व इतर पिकांचा हमीभाव देण्यास सरकार नाकर्तेपणा करत आहे. बुडीत आलेली किंग्स फिशर कंपनीला सरकार भरभरून आर्थिक साहाय्य करते परुंतु शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी व पिकांच्या हमिभावासाठी सरकारकडे पैसा नाही. यासारखे दुर्दैव नाही….समाजातील ‘असमानता, वाढती लोकसंख्या, गरीबी, बेरोजगारी आणि श्रेष्ठत्व व वर्चस्वाची स्पर्धा’ हीच हिंसाचार, आत्महत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कारणीभूत आहे….आत्महत्या होऊ नयेत यासाठी उपायात्मक काही सूचना.

  • भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट

    काय तर कृषिप्रधान देश!!!!!!!

    वा रे लोकशाही…………..

  • मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

    यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.

    जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात.

  • नवीन येणारी पुस्तके

    छगन भुजबळ - अनुभव :- "बारामतीच्या करामती"
    विजय मल्ल्या :- "विश्व कर्जाचे - कर्ज तुमचे सल्ला माझा"
    शरदचंद्र पवार - व्यक्तिचित्रे :- "मी टिपलेली माणसे"
    निखील वागळे - नाटक :- "मालकाची जात
    अजित पवार - आत्मकथा- "स्वत:ची मोरी"
    कुमार केतकर - लघुकथा :- "अर्णब - एक दुःस्वप्न आणि इतर"
    राज ठाकरे -
    1) "जाळाईदेवी माहात्म्य" (पोथी)
    2) गगनभेदी थापा
    उद्धव ठाकरे - रहस्यकथा :- "कमळाबाईचे प्रेम"
    पंकजा मुंडे - "चिक्कित पडली मक्खी" (लहान मुलांच्या कविता)
    नारायण राणे - "च्या राण्या ची कोंबडी"
    किरीट सोमय्या - कादंबरी :- "छगनवेध"
    देवेंद्र फडणवीस - मानसशास्त्र :- "शून्यातून विश्व"
    एकनाथ खडसे - "आल अंगावर बेतलं शिंगावर"
    पृथ्वीराज चव्हाण - लोकनाट्य अनुवाद (मूळ लेखिका: सोनिया गांधी) :- पोरान लावला घोर
    आणि ...
    विनोद तावडे - शिक्षणाच्या आयचा घो Part-II
    रामदास आठवले - कवितासंग्रह (हिंदी) :- "ढाणेवाघ की बेडूक उडी"

  • भगवान श्री गौतम बुद्घ

    जीवनाच्या रगाड्यातून 

  • चुन्नी मियां आणि बकरा

    तीस -बत्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही जुन्या दिल्लीत नई बस्ती या भागात राहत होतो. शाळेला दसर्याच्या सुट्या सुरु होताच आम्ही भावंडे चुन्नी मियां केंव्हा आमच्या घरी येणार याची वाट पाहायचो. इंच टेप आणि घेतलेली मापे लिहिण्यासाठी एक जुनी फाटलेली वही घेऊन चुन्नी मियां घरी आले कि आमच्या आनंदाला उधाण येत असे. कारण वर्षातून एकदाच दिवाळी साठी नवीन कपडे मिळणार. शिवण्यासाठी कापड ते स्वत:च आणायचे, त्या मुळे कपडे शिवून आल्यावर, चुन्नी मियां यांनी शिवलेले कपडे घालणारे पोरें दुरूनच ओळखता येत होती. सर्वांचे कपडे एक सारखेच.