आपल्याकडे कायद्यानेही आरोपींना जामिनाचा अधिकार मान्य केला. परंतु, आरोपींकडून जामिनासाठी गैरमार्गांचा अवलंब केला जातो. पैसे घेऊन कोणालाही जामीन राहणार्या टोळ्या कार्यरत आहेत. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जामीनाबाबतच्या विशेष अटी शिथिल करता येणार आहेत. मात्र, असा उपाय योजूनही खोट्या जामिनाची प्रकरणे होणारच नाहीत याची खात्री देणे अवघड आहे.
श्रीमंतीसाठी अंधश्रद्धेचा वापर गरीबीवर मात करण्यासाठी प्रत्येकालाच पैसा कमविणे गरजेचे असून तो सरळ मार्गाने मिळत नाही. यासाठी कोण कशा-कशाचा आधार घेईल, याचा काहीच भरवसा राहिलेला नाही.
हिंदू, जैन, मुस्लिम कोणत्याही धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व फार. त्यातही हिंदूंचे उपवास म्हणजे मौजच वाटते. या उपवासांना चालणाऱ्या पदार्थांची यादी एवढी असते की, लोक उपवासाच्या जिनसांचा चारी ठाव स्वयंपाक करून पोटभर जेवू शकतात. त्यातही महाराष्ट्रीय लोकांना उपवास म्हटलं की, साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ वगैरे लागते तर दक्षिणेकडे उप्पीट, पोहे, पाण्याऐवजी दुधात भिजवलेल्या पिठाची भाकरीसुद्धा चालते.
हा लेख परमपूज्य सदगुरू श्री समर्थ हंबीर बाबा यांच्या जीवन कलेची साधना या ग्रंथातून घेतलेले आहे. ख -या देवाची प्राप्ती करण्यासाठी किंवा होण्यासाठी केवळ मूर्तीपूजा किंवा व्यक्ती पूजा श्रेष्ठ नसून तो केवळ एक न संपणारा मार्ग आहे. ध्येय धरून निराकाराला किंवा निर्गुणाला आकारात किंवा सगुणात कसे आणता येईल ? एक निराकार त्या निराकाराला जणू शकतो. त्यासाठी स्वतः ला जो पर्यंत निराकारा ची आत्मा नु भूती येत नाही तो पर्यंत ह्या मार्गाचे अनुकरण म्हणजे दिशाहीन होय.
या म्हणींचे अर्थ एका झटक्यात सांगीतल्या बद्दल मोदींचे मनापासून अभिनंदन
1) तोंड दाबुन बुक्यांचा मार करणे...
2) एका दगडात दोन पक्षी मारणे..
3) लेकी बोले सुना लागे..
4) एक घाव दोन तुकडे...
5) नाक दाबले की तोंड ऊघडणे...
6) दिवसा तारे दिसणे...
7) बाबा ही गेला अन् दशम्या ही गेल्या...
8) तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे..
9) सरळ बोटाने तुप निघत नसेल तर....
10) गनिमी कावा करणे...
11) डोळ्यास डोळा न लागणे...
12) अंगाचा तिळपापड होणे...
13) तळपायाची आग मस्तकात जाणे...
14) शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
मुख्य म्हणजे......लक्षात ठेवण्या सारखी म्हण,
15) या कानाचे त्या कानाला न कळणे.
न्यायालयाने निकाल दिला
जे तिथे आधी होते..
माझा एक मामेमामा (आईच्या मामेभावाला तेच म्हणतात ना ?) मला मध्यंतरी सांगत होता की ‘उदय मधुकर प्रधान’ हे त्याचेच पूर्ण नाव धारण करणारे अजून दोन सद्गृहस्थ त्याच्या ओळखीचे आहेत. आणि मला वाटतं नुसतं ‘उदय प्रधान’ हे नाव मिरवणारे अजून किती पापभिरु कायस्थ या पृथ्वीतलावर असतील ते केवळ ताम्हणी घाटातील देवी विंजाईच जाणे.
चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय.
गणेशोत्सव जवळ आलाय...
आजपासून फक्त ४० दिवसांवर
दास रामाचा वाट पाहे "सजणा"
असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या..!
"संकष्टी पावावे" म्हणणाऱ्यांना पण आरतीची पुस्तके द्या...
पण,
.
.
दिपकजोशी नमोस्तुते
वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पुस्तक द्या..!
आणि
.
"लव्ह लव्ह" ती विक्राला...
कायेन वाचा "मच्छिन्द्र देवा"...
"दर्शन म्हात्रे" मन 'श्रावण म्हात्रे' मन...
असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना तर आरतीची पुस्तकं द्याच द्या..!
आणि...
.
.
.
"दास रामाचा वाट पाहे सजणा"
वरुन आठवलं...
"फळीवर वंदना" आहे तिलाही खाली उतरवली पाहिजे..!
कविता कशी जन्माला येते याबद्दलची कविता
Copyright © 2025 | Marathisrushti