(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रारब्ध आणि चतुर्विध पुरुषार्थ !

    विज्ञान प्रारब्ध मानत नाही आणि आध्यात्म प्रारब्धाखेरीज दुसरे काही मानत नाही.

      November 6, 2016


  • ठीक आहे… बघू

    सरकार : अरे आधार कार्ड बनवा
    आम्ही: ठीक आहे बघू
    सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...
    सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...

    सरकार: अरे बँकेचे खाते उघडा
    आम्ही: ठीक आहे बघू
    सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...
    सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...

    सरकार: अरे आयकर भरा, निदान जितका चांगल्या मार्गे कमावला तितका तरी
    आम्ही: ठीक आहे बघू
    सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...
    सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
    आम्ही: ठीक आहे बघू...

    आणि आता ....

    सरकार: आज पासून ५००-१०००च्या नोटा बंद, ५० दिवसात बदलून घ्या.
    आम्ही: अरे काय मूर्खपणा आहे, थोडा तरी वेळ द्या, थोडी समजूत दाखवा, तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही? कुठे गेली माणुसकी? नियम, कायदा काही पद्धत आहे की नाही?

    सरकार: ठीक आहे........ बघू

      November 21, 2016


  • नाच रे मोरा…….. ग.दि.माडगूळकर

    “नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्‌’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.

      July 17, 2012


  • डॉ.संजय गोविंदराव पोहरकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…!

    नाशिकच्या ९१ वर्षाची परंपरा असणार्‍या “ वसंत व्याख्यानमालेत ” सावरकरी विचारांचे पुष्प गुंफण्यासाठी संजय पोहरकरांना २०१२ या वर्षात विशेषत्वाने पाचारण करण्यात आले. टिळक, आगरकरांनी ज्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडलेत; त्या मंचावर उभे राहण्याच्या विचारानेही कितीतरी गर्भगळीत होतात, तिथे अधिकारवाणीने आपले विचार निर्भीडपणे अभिव्यक्त करणारा आत्मा म्हणजे संजय पोहरकर होत.

      July 11, 2012


  • स्वामी सावली दीप !

    मनातील भक्ती , दिव्याचा मंगल प्रकाश आणि भिंतीवर प्रकटणारे स्वामी पाहताना … तूर्यावस्थेत जायला फार वेळ लागत नाही.

      December 23, 2017


  • आत्महत्या

    हल्लीच्या जगातील आत्महात्येच्या वाढत्या प्रमाणाबद्दल शोध घेणारा हा छोटासा लेख

      May 14, 2011


  • कोकण विंशेष

    रतनागिरी कोकणचा एक चानगला शहर आहे.

    तरी सुददा बरेचशे लोग बेरोजगार आहेत.

      May 18, 2010


  • बाबूंचे अच्छे दिन आले

    बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत

      August 18, 2014


  • सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची रौप्यमहोत्सवी घौडदौड

    युवकांना प्रशासकीय सेवेसंदर्भात अचूक मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. प्रशासकीय सेवेमध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही संस्था चालविण्यात येते.

      July 6, 2012


  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर

    “इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी भरलेले होते. सुदैवाने सावरकरांना याचा अभ्यास करायची परवानगी मिळाली. तिथे तासतास बसून महत्वाची टिपणे काढली. ते पाहून त्या ग्रंथपालला आश्चर्य वाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी गुप्त कागदपत्रेसुद्धा सावरकरना अभ्यासायला दिली. याचा उल्लेख त्यांनी “शत्रूच्या शिबिरात “ आत्मचरित्रात केला आहे. आणि त्यांनी १८५७ चे बंड नव्हते तर स्वातंत्र्य समर होते हे  सिद्ध केले.

      October 1, 2022