मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य सिनेमाभक्तांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एकेकाळी फुलांनी सजवलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिमाखात मिरवणारी आमची चित्रमंदिरे म्हणजेच अजंठा, डायमंड आणि जया सिनेमा ह्यावर काहीतरी लिहूया असा विचार गेले अनेक महिने डोक्यात फिरत होता. मात्र त्या लिखाणासाठी कुठलीच मूलभूत आणि जुजबी माहिती ना माझ्याजवळ होती ना गूगलबाबांकडेदेखील. नुकताच बोरिवलीला जाण्याचा योग जुळून आला होता.
काही दिवसांपासून स्वीस बँकांमधील काही भारतीयांच्या काळ्या पैशांचा मुद्दा चर्चेत आहे. या भारतीय खातेदारांची यादी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आली असून ती प्रसिद्ध करून दोषींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी विरोधी पक्ष करतआहेत. पण, असे केल्यास काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकत असल्यामुळे गोपनीयतेच्या कायद्याचा आधार घेऊन पंतप्रधान हीयादी जाहीर करणे टाळत आहेत.

मदत करण्याची इच्छा तीव्र असेल अन त्यामागील भावना प्रामाणिक असतील...
तर कोणीही, कुणासही कधीही कशीही मदत करू शकतो ...
फक्त इच्छाशक्ती पाहिजे ..
६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी सिनेमाने अगदी दिमाखात विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. यावेळेच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वैशिष्ट्य हे की मानाचे समजले जाणारे आणि प्रत्येक कलाकार, निर्माता तसेच दिग्दर्शकांना किमान एकदा तरी सर्वोत्कृष्ट असल्याचा बहुमान मिळावा असे अनेक पुरस्कार यावेळी मराठी कलाकार आणि चित्रपटाच्या नावे जमा झाले आहेत.
जायचंय अमेरिकेला.. पण विमानतळ सोडून भलतीकडेच पोचलेय स्वारी......

अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.
तुम्हाला पन्नास पैसे व रुपयाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल का ?
जीवनाच्या रगाड्यातून
बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत,सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!!
लक्ष देऊन वाचा,भातात पाणी जास्त झाल्यास...तांदूळ नवीन होता,चपात्या कडक झाल्यास... मेल्याने चांगले दळून दिले नाही,चहा गोड झाल्यास...साखर जाड होती व तो पातळ झाल्यास...दुधात पाणी जास्त होतं,लग्नाला किंवा Function ला जाताना...
-कुठली साडी नेसू?
मला चांगली साडीच नाही!
घरी लवकर आल्यास...आज लवकर कसा आलात?
उशीर झाल्यास.... इतका वेळ कुठे होतात?
एखादी वस्तू स्वस्त आणल्यास... तुम्हाला सगळे फसवतात... महाग आणल्यास... तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?
जेवणाचं कौतुक केल्यास... मी दररोजच करते.
नावं ठेवल्यास...तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं...
एखाद काम केल्यास... एक काम कधी धड करत नाही...
ते न केल्यास...तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ?
स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा.भिऊ नका देव तुमच्या पाठिशी आहे...
शेअर्स मार्केट एक चांगली गुंतवणूक
Copyright © 2025 | Marathisrushti