घे कुठार !
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 11, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल.
June 11, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककाही माणसे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पायवाट अदृश्य स्वरूपात असतेच. १२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील असेच आहेत.भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहेत. कृष्णमूर्तींनी आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञान जगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.
June 11, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti