(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • ओळखा पाहू – होळीमय चारोळ्या

    आोळखा पाहू हे कोण? हे तर भारताच्या राजकारणातले गुरु !!

  • आला आला पाऊस आला…

    आला आला पाऊस आला…मला भिजवून ओलेचिंब करून गेला…असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्‍यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात.

  • व्यर्थ झगडे

    सारे धर्म मानव निर्मीत
    त्यांतच आणली जात पात ।।

    सर्व धर्म महान
    तत्वज्ञानाची असे खाण ।।

    प्रत्येकाचा धर्म निराळा
    जन्मताचि मिळाला ।।

    व्यर्थ का भांडता धर्मावरुन
    तो तर मिळाला जन्मापासून ।।

    भेदभाव जावे विसरुन
    त्यातच सर्वांचे कल्याण ।।

    स्वधर्म तत्वे पाळा घरांत
    बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।।

    मानवधर्म फक्त मानवता
    त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

  • क्लिनिकल कॉन्फरन्स

    कौतुकानं त्यानं ते बायकोला दाखवलं. तिनं नुसतंच नाक मुरडलं.

  • चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

    रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

  • कृष्णजन्मी देवकीची खंत

    जीवनाच्या रगाड्यातून-

  • गुरूपौर्णिमा

    जीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर. गुरूंचाच प्रभाव असतो आपल्याराहण्या आणि वागण्या – बोलण्यावर.
    गुरूच दूर करीत असतात जळमटेजमलेली आपल्या बुध्दीवर.

  • मैत्रीण

    आई एवढचं प्रेम होत माझ्यावर तर मला का मारलं. तिला कसं सांगणार, किती दुबळी आणि असहाय होते मी. वाचवू नाही शकले तिला. म्हंटल, छकुली, अपराधी आहे तुझी, तुला पाहिजे ती शिक्षा कर मला. ती काय म्हणाली, सांगू! आई, मी तर सुटले, मुक्त झाले, पण तू जन्मठेप भोगते आहे. तुझी दशा पाहून मला ही चैन मिळत नाही. या बाहुलीत माझा ही दम घुटमळतो. लवकर ये नं. …..

  • मतदानाचा हक्क – एक कविता

    मतदानाचा हक्क मी आज बजावला आहे
    लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे ||

  • दासी मंथरेमधला विकल्प

    रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली.