(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • समर्थ विचार/ (१) (नेतृत्व गुण)/ पराजयाची कारणे

    बिजापुरचा सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला. शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी सोने-चांदी, हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले. अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो शिवाजीस भेटण्यास प्रतापगड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचला. पुढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. असाच काहीसा प्रकार त्या योगीपुरुषा बरोबर दिल्लीत घडला. आधी आदर-सत्कार नंतर …

  • मी एक शेतकरी

    शेतात दिवस भर राब राब राबतो
    जिवाचे रान करतो शरिराचे हाल करतो
    तुमचे पोट भरन्या साठी धान्य पिकवतो……

    उन असो वा पाउस शेतात काम करीत असतो
    २ पैसे कमविन्या साठी ४ पैसे उसने घेतो
    घेतलेले कर्ज फेड्न्या साठी प्रयत्न करीत असतो….

    अचानक पड्नारा पाउस ,
    कधी दडी मारनारा पाउस,
    पिकाचे नुकसान करतो
    आणि माझे जगने

    हराम करतो…

    सरकार शेत्कर्यांचे कर्ज माफ़ करेन बोलते
    शेतात पिक येन्या साठी मदत करेन म्हणते
    विजेचा भार नियम कमी करेन बोलते ….

    सरकार मदत करते बी बियाने देते …..ती पण नीट नाहीत
    जनावरे देते ती पण धड़ धाकट नाहीत
    पान्याला मोटार देते पण विज देत नाही
    सरकारने ७५० कोटी मंजूर केले…..कुठे गेले माहित नाही

    आधीच कर्जचा डोंगर जिव घेत असतो
    शेतात पिक नाही म्हणुन हाताची घडी करून घरी बसतो
    मुलाना शाळेत पाठविन्याची ऐपत नाही …
    घरची चूल पेट्न्या साठी खिशात पैसे नाही..

    धान्य उधर मगिताले तर वाणी बोलतो माफ़ कर बाबा आधीचे फेड
    कर्ज मागायला गेलो तर ………………….बैंक बोलते आधीचे फेड
    सरकारी मदत मागितली तर ……….परत कशी करणार कर्ज फेड

    तुम्हीच सांगा मला
    जिव देन्या पलीकडे आहे का काही पर्याय ???

    -- अंबादास

  • आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

    आषाढी एकादशी यात्रा- एक विचार. आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो.

  • चुकलेला अंदाज!

    रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो. घराच्या जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का,

  • वृक्षांचे देवत्व

    वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर….

  • साहित्य संमेलनासंदर्भात साहित्यिक संजय सोनवणी यांची भूमिका

    मी सासवड येथे भरणार असलेल्या ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे हे आपणास विदित असेलच. त्यामागील भूमिका आपणाप्रत पोहोचवावी या हेतुने हे पत्र आपणास लिहित आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी मनाचा खरा उद्गार बनायला हवे. ते साहित्य-संस्कृतीच्या मुलगामी चिंतनाचे, दिशादर्शक आणि जाणीवा प्रगल्भ करणारे आशयघन उद्गार बनावे ही माझी भावना आहे.

  • कविता सागर दिवाळी अंकाला पुरस्कार जाहीर

    जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

  • कोलीडोस्कोप

    कोलीडोस्कोप नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे.

  • माझा बाप

    p-9166-1

    p-9166-2

    p-9166-3

    -- निलेश बामणे

  • औषध

    मी खोकल्यावरील गोळ्या घेण्यासाठी एका औषधाच्या दुकानात गेलो. दुकानदाराला म्हणालो मला 2 गोळ्या दे ! त्याने मला 5 गोळ्यांच पाकीट दिल आणि पैसे सुट्टे नसल्याच कारण पुढे केलं. मी त्या गोळ्या घेणच नाकारल आणि निघून आलो. मला दोन गोळ्यांची गरज असताना मी पाच गोळ्या विकत घ्याव्याच का ?