समर्थ विचार/ (१) (नेतृत्व गुण)/ पराजयाची कारणे

बिजापुरचा सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला. शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी सोने-चांदी, हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले. अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो शिवाजीस भेटण्यास प्रतापगड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचला. पुढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. असाच काहीसा प्रकार त्या योगीपुरुषा बरोबर दिल्लीत घडला. आधी आदर-सत्कार नंतर …





हिंदीत
एक म्हण आहे ” सावधानी हटी और दुर्घटना घटी”. प्रत्येकाला सावध व
खबरदार रहावेच लागते मग नौकरी असो वा

धंधा. राजकारणी लोकांना तर जास्त सावध राहावे लागते. त्यांच्या थोड्याश्या असावधानिमुळे देशाचा
इतिहास बदलून जातो. बिजापुरचा सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला.
शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी सोने-चांदी,
हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले.
अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो
शिवाजीस भेटण्यास

— विवेक पटाईत

Author