ट्रान्स सैबेरियन टूरचा प्रवास करणे म्हणजे बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असतं. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास – मॉस्को पासून ते रशियाच्या पूर्वेच्या व्लादिवोस्तोक पर्यंत किंवा दुसरा मॉस्कोपासून ते मंगोलिया मार्गे बीजिंगपर्यंत. (ट्रान्स मंगोलिन) १५ दिवसांचा प्रवास करण्यासाठी चांगले नियोजन आणि थोडासा अभ्यास करावा लागतो.
ढ़ळती अश्रु गालावरुनी,
महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी लोक..
एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?”
अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”
सलीम अझीझ दुराणी म्हणजेच ‘ प्रिन्स ‘ याचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल येथे पठाण परिवारात झाला. त्यांचे लहानपण जामनगर येथे गेले. त्यांचे वडील देखील क्रिकेट खेळलेले होते. ते राजस्थानच्या टीममधून बराच काळ रणजी ट्रॉफी खेळले होते.
31/12/2014 ला 10 गरीबानां दारु पाजा
1/1/2015 ला चागंली बातमी मिळेल.
हा मेसेज गुरुकृपा बार मधुन आला आहे.
एका मानसाने 10 गरीबांना 31/12/2013 ला दारू पाजली आणि आज तो लखपती झाला..
....(आधि तो करोडपती होता.)
काही जण तर या ‘ ब्लँकआउटच्या ‘ अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात..
जीवनकलेची साधना या स्वधर्म ग्रंथाचे महात्म्य
मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि
कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा समोर आले तेव्हा, कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार तितक्यात, "श्रीकृष्णाने" आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.
नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला आधी तू रथाच्या खाली उतर. त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्याचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले व स्वतः खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की, युध्दात जितके अस्त्र शस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते ते माझ्यामुळे तुला स्पर्श करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्व अस्त्र शस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा, ह्या शस्त्राचा परिणाम हा आता तुम्ही पाहत आहात.
त्याचप्रमाणे मानवी देह आहे.
जोपर्यन्त देवाने आपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या जीवात प्राण नांदत आहे व जेव्हा तो आपणास सोडतो तेव्हा आपलीही अवस्था त्या रथसारखीच होते. त्यामुळे जीवन आनंदात जगा, मित्र व नातेवाईक हे आपल्या जीवनातले अविभाज्य घटक आहेत त्याना जपा .
Copyright © 2025 | Marathisrushti