(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भूलेंबिसरे गीत

    आज गावत मन मेरो झूम के या गाण्याबद्दल मी काय लिहू ? पं डी वी पलुस्कर आणि उस्ताद आमिर खाँ - दिग्गज गायक. हे गाणं म्हणजे बैजू आणि तानसेन ह्यांच्यातील जुगलबंदी!!! आणि ही जुगलबंदी बैजूने जिंकलेली दाखवायची.

    या चित्रपटात संगीत नौशादसाहेबांचं आणि गाणं मोहम्मद रफ़ी आणि उस्ताद आमिर खाँ यांच्याकडून गाऊन घ्यायचं निश्चित झालं. बैजूनं तानसेनवर मात केलेली दाखवणे म्हणजे रफ़ीसाहेबांनी खाँसाहेबांवर मात केलेली दाखवणे हे रफ़ीसाहेबांना मान्य नव्हते. त्याला कारण म्हणजे खाँसाहेबांबद्द्ल मोहम्मद रफ़ी यांना असलेला आदर, आणि म्हणून त्यांनी हे गाणं गाण्यास नकार दिला. एखाद्याबद्द्ल आदर असणे म्हणजे काय याचं अप्रतिम उदाहरण!!

    याच आदराचा मान ठेवत खाँसाहेबांनी पं पलुस्करांचं नाव सुचवलं, त्यांच्याकडून या गाण्यात हार पत्करण्यात खाँसाहेबांना आनंदच वाटला आणि ह्यातून श्वास रोखून धरणारी जुगलबंदी रसिकांसमोर आली.

    गाणे : आज गावत मन मेरो झूम के
    चित्रपट : बैजू बावरा
    संगीतकार : नौशाद अली
    गीतकार : शकील बदायुनी
    गायक : पं डी वी पलुस्कर, उस्ताद आमिर खाँ

    आज गावत मन मेरो
    झूम के तोरी तान भगवान
    आज गावत मन मेरो ...

    हार गया तो जीवन जावे
    जीता गायक दुनिया पावे
    रखियो अब मोरी शान रे
    आज गावत मन मेरो ...

    प्रेम के कारण प्रेमी गावे
    तानों से बादल पिघरावे
    जगत में रहे मान रे
    आज गावत मन मेरो ...

    सात सुरों के मधुर मिलन में
    जादू आज जगा दें
    बैजू के संगीत विधाता
    जल में आग लगा दें
    जल में आग लगा दें
    आ~
    आज गावत मन मेरो ...

    संग्राहक आणि संकलक:- प्रफुल्ल गायकवाड

  • डेल्टा-१५ (९-११ च्या दिवशी घडलेली सत्यकथा)

    दिनांक सप्टेंबर ११, २०१२. अकरा वर्षापूर्वी घडलेल्या ह्या सत्य घटनेची हकीकत एका फ़्लाईट-अटेंडंटकदूनच ऐका:  दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले.

  • दारूवाला विरुद्ध दूधवाला

    एक छोटीशी गोष्ट…..

  • देशभक्तीपर १० चारोळ्या

    १)
    देशप्रेम
    देशावर
    करावेच
    जन्मभर

    २)
    सैनिक हे
    लढतात
    प्राणत्याग
    करतात

    ३)
    देशसेवा
    व्रतमाझे
    नित्य करी
    कार्य माझे

    ४)
    देशास्तव
    प्राण देऊ
    शुत्रुचाच
    प्राण घेऊ

    ५)
    राष्ट्रगीताचा
    ठेवूया मान
    करू सदाच
    त्याचा सन्मान

    ६)
    देशा साठी
    जे लढले
    ते सारेच
    हुतात्मे झाले

    ७)
    अमरत्व
    मला मिळो
    लढण्यास
    स्फुर्ती मिळो

    ८)
    क्रांती सुर्य
    उजळती
    दशदिशा
    गाजवती

    ९)
    प्राणपणाने
    तो झगडला
    शिरिषकुमार
    हुतात्मा झाला

    १०)
    सागरातली उडी
    सावरकरांची
    जगात गाजली
    प्रचिती दिव्यत्वाची

    -- सौ.माणिक शुरजोशी

  • प्रेमःएक आठवणींची कविता क्रमशः पुढे चालू…

    प्रेमःएक आठवणींची कविता क्रमशः पुढे चालू….

  • शुभ दीपावली !

    वर्षा मागून वर्षे गेली त्याबरोबर सण आणि उत्सवांनी त्या काळाला धरून आपले मार्ग चोखाळले आणि त्याला प्रतिसाद देत तर कधी वेगवेगळी करणे सांगून त्यातून रीतीरिवाज, रूढी परंपरा बदलत गेल्या या छोट्याश्या कवितेतून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

  • भारतमातेच्या वीरांगना – ३१ – ननीबाला देवी

    एक क्रांतिकारी श्री रामचंद्र मजुमदार एकदा तुरुंगवासात होते, अटक झाली तेव्हा ते आपल्या जवळचे पिस्तुल कुठे लपवले आहे हे आपल्या सहकाऱ्यांना सांगू शकले नाही. ननीबाला देवींने प्रवाहा विरुद्ध जायचे ठरवले. त्यांनी श्री रामचंद्र मजुमदार ह्यांची पत्नी बनून त्यांना भेटायला जाणे सुरू केले. हळूच बोलण्यातून त्यांनी माहिती पुरवली आणि ननीबाला देवींनी ती माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोचती केली.

  • कवीची खंत

  • शब्दाचे मोल….!

    शब्दासाठी कर्णाने कवचकुंडल दिले

    सत्य हरिश्चंद्राने राज्त्य्ग केले,

    मर्यादा पुरुषोत्तम गेले वनवासी

    शब्दानेच प्रसिद्ध ‘ महाभारत ‘ घडविले !

  • गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी व कशाप्रकारे घ्यावी?

    हकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात.