(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • Use PID

  • स्वरभास्कराचा अस्त

    मुळातच ख्याल गायकी हा अवघड गायन प्रकार. या गायकीने अडीच-तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवणे आणखी अवघड. पंडित भीमसेन जोशी यांनी 50 वर्षांहून अधिक काळ श्रोत्यांना ख्यालगायकीने खिळवून ठेवलं. हिमालयाच्या उंचीचं गान कर्तृत्व असलेल्या पंडितजींना इतर अनेक नामचीन पुरस्कारांबरोबरच ‘भारतरत्न’ ही लाभले. संगीताच्या नभांगणातून अस्तंगत झालेल्या या महान कलाकाराला वाहिलेली श्रद्धांजली.

  • बंड्या !!

    बंड्या रॉक्स्..मास्तर शॉक्स् !!

  • मुंबई येथील घटना

    संतश्रेष्ठ गजानन महाराज जेवले ती गोस्ट सांगणार आहे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना पुरावा देऊ शकेल, साल २०००-२००१ नाशिक येथील भिसे पती (Retd.मॅनेजर बँक ऑफ बडोदा)पत्नी (Advocate) गजानन महाराज यांचे भक्त.नाशिक येथील कॉलेज रोड चा फ्लॅट सोडून मुंबई नाका येथे नवा फ्लॅट घेतला उद्देश हाच कि इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर जवळ पडेल..झाले नव्या फ्लॅट ची वास्तूशांत ठरली..पत्रिका तयार झाल्या पहिली पत्रिका श्री गजानन महाराज यांना द्यावी म्हणून दोघेही इंदिरानगर येथील मंदिरात गेले महाराजांना विनंती केली आज पत्रिका घेवून आलो आहे पहिला मान तुमचा तुम्ही आवर्जून यावे तुमच्या अशीर्वादा शिवाय कार्य पूर्ण होणार नाही,मनोभावे नमस्कार केला आर्जव केले आणि इतरांना पत्रिका वाटायला निघाले त्यानंतर वास्तू शांतीसाठी अनेक लोक आले प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जेवणे झाली आणि लोक निघून गेली त्या नंतर केटरर्स ने त्याचे ताट,वाटी,पेले नेले..स्वयंपाक घरात स्टुलावर एक ताट राहिले होते जे (जेवल्या नंतर जसे असते तसे) भिसे साहेबांना त्यांच्या सौ.नी (Advocate) ताट आणून दाखवले स्वच्छ केल्यावर त्यांना वाटले कि हे ताट केटरर्स चे राहिले असेल त्यानुसार त्याला फोन केला तो म्हणाला चेक करतो त्या नंतर त्याचा फोन आला कि त्याचे सगळे ताट ज्यांना नं असतो ते व्यवस्थीत पूर्ण आहेत तुम्ही चेक करा कोणा नातेवाईक यांचे असेल ...भिसे दाम्पत्यांनी थोडी माहिती घेतली पण असे कसे नातेवाइकांना विचारणार..?आडून पाडून माहिती घेतली पण काहीच पत्ता लागेना एव्हाना सौ.भिसे यांनी ताट बघितले आणि श्री.भिसे यांना दिले आणि सांगितले कि ताटामागे कोणाचे नाव टाकले आहे काय..? श्री.भिसे यांनी पहिले तर त्यावर सं.ग.सं. शेगाव ताट क्र.३०१ असे होते (पूर्वी पासून भांड्यांवर जसे नाव टाकतात तसे..) त्यांनी सौ.भिसे यांना बोलावले आणि सांगितले कि प्रत्यक्ष श्री.गजानन महाराज आपल्याकडे जेवावयास आले होते आणि तुम्हा वकील मंडळींना पुरावा लागतो म्हणून हे ताट स्वतः महाराज येथे सोडून गेले आहेत..

    आजही ते ताट त्यांच्या घरी आहे..
    खरी गम्मत पुढे आहे...

    कर्णोपकर्णी हि वार्ता मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या गृहस्थांना कळली त्या मुळे ते थेट भिसे यांच्या घरी गेले त्या ताटा ची पूर्ण माहिती घेतली त्याचा आकार इ. आणि थेट शेगाव गाठले ..

    तेथे श्री.शंकर पाटलांना त्या प्रकारच्या ताटा संबंधी माहिती विचारली तेव्हा श्री.शंकर पाटील यांनी त्यांच्या सहाय्यकास तशी किती ताटे आहेत हि माहिती विचारली ?

    साहाय्यक म्हणाला अगदी त्याच धाटणीची १५०० ताटे आहेत.
    श्री.भिसे यांच्या ओळखीच्या गृहस्थांनी सहाय्यकास श्री.शंकर पाटील यांच्या मार्फत परत पाठवले आणि ताट क्र.३०१ आणावयास सांगितले..
    तो साहय्यक परत आला आणि म्हणाला एकूण १४९९ ताटे आहेत पण ताट क्र.३०१ missing आहे.

    ओळखीच्या गृहस्थानी सांगितले कि सदर ताट तुम्हाला मिळनार नाही कारण ते नाशिक येथे श्री.भिसे यांच्या कडे आहे.त्यांनी सदर माहिती श्री भिसे यांना कळविली.
    शेगाव चे श्री.शंकर पाटील जे शेगाव संस्थानांत मोठे अधिकारी सद्गृहस्थ त्यांना माहित आहेत शेगाविचा राणा भक्त प्रतिपालक भक्तांच्या इच्छा आजही पुरवितो..

    हि तो श्रींची इच्छा!!
    आजही ते ताट श्री व सौ.भिसे यांच्याकडे आहे
    हे लिहिण्याची प्रेरणा श्री.गजानन महाराजांचीच आहे कारण भिसे यांची श्रद्धा आणि त्यांचे निमंत्रण अगदी सहज आणि भक्तीने ओतप्रोत आहे आजही ते इंदिरानगर च्या श्री.गजानन महाराज मंदिराचे खजिनदार आहेत महाराजांची प्रचिती त्यांना मिळाली kvd मध्ये धार्मिक आणि डोळस श्रद्धावान आहेत...!!

    || जय गजानन ||
    || गण गण गणात बोते ||

  • बडबड गीत !

     

  • एकत्र कुटुंब

    जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.

  • सोनगीर किल्ला

    सोनगीर किल्ल्याला भेट देण्यासाठी, धुळ्याहून १८ कि.मी अंतरावर असणा-या गडपायथ्याचे सोनगीर गाव गाठायचे;तिथे पोहोचताच दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.गावातून किल्ल्याकडे जाणा-या पायवाटेने काही मिनिटांची चणण पार केल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.

  • असं असावं.. असं असावं..

    मतपेटी 'रिकामी' असूनही
    लोकप्रिय असावं
    "राज ठाकरे" सारखं....!

    तोंडुन निघालेल्या
    प्रत्येक शब्दावर
    ठाम रहावं
    "बाळासाहेब ठाकरें"
    सारखं....
    लोकांच्या अपेक्षा उंच
    कराव्या
    "नरेंद्र मोदीं" सारख्या...

    ३५ वर्षात जे कमावलं
    ते 'एका' वर्षात गमवावं
    "नारायण राणे" सारखं..!

    मैत्रीच्या नावाखाली
    धंदा करावा
    "बराक ओबामा" सारखा..!

    भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे "शरद पवार" सारखे.....!
    विद्वान असुनही
    मस्करीचा विषय बनावं
    "मनमोहन सिंह" सारखं..!.
    एकनिष्ठपणे पाठीशी
    उभं रहावं
    "बाळा नांदगावकर"
    सारखं.....!
    अपयशाने न खचता
    ध्येया पाई आयुष्य वेचावं
    "दलाई लामा" सारखं....!
    पुरुषांच्या क्षेत्रात
    ठसा उमटवावां
    "बरखा दत्त" सारखा..!

    बाॅलीवुड मध्ये
    मराठीपण जपावं
    "नाना पाटेकर" सारखं...!

    कर्मयेागी आणि निस्सिम
    समाजसेवा करावी
    "आमटे" कुटुंबा सारखी..!

    कवितेचा अपमानच नाही
    तर विनयभंग करु नये
    "रामदास आठवले"
    सारखा......!
    फक्त उत्क्रृष्टतेचाच
    ध्यास असावा
    "गुलझार" सारखा....!

    हजरजबाबी असावं
    "कपिल शर्मा" सारखं...!
    आयुष्यभर साडेसाती
    नसावी
    "संजय दत्त" सारखी...!

    ७५ व्या वर्षी 'मागणी'
    आणि 'busy' असावं
    "अमिताभ बच्चन"
    सारखं.....
    ४० व्या वर्षी निवृत्त व्हावं
    "सचिन तेंडुलकर"
    सारखं......!

    सोन्याची अंडी देणारी
    कोंबडी असावी
    "IPL" सारखी.....!

    'कात' टाकावी
    "मराठी सिनेमा"
    सारखी.....!
    वर्षानुवर्ष एकच
    चव टिकवावी
    "चितळे" आणि
    "मामलेदार" सारखी...!
    वाचनाची आवड व
    सहनशीलता हवी
    "तुमच्या" सारखी.....!!'
    Forward करण्याची
    हौस असावी माझ्या सारखी...!

  • टूर अंबाणी दादांच्या महालाची

    अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार  आणि  मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.

  • पुण्याची मेट्रो जमिनीवरुन धावणार की भुयारातून जाणार …?

    या विनोदी बातमीवर आधारित एक विडंबन …! उषःकाल होता होता वर आधारित असलेल्या या कवितेचा कवी माहित नाही, पण त्याला सलाम…