अवर्गिकृत

आज लोकमान्य टिळक असते तर………

Category:

 

आज ग्रामीण भारतातील शाळांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शिक्षकांच्या आणि शालेय सोयीच्या नावाने न बोललेले बरे. अपुरी शिक्षण सामुग्री, जीवन जगण्याची धडपड, दोन वेळच्या जेवणाची परवड आणि अश्या वेळी संपूर्ण भारत भर एकच परीक्षा. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ठणकावून विचारले असते……. पण आजच्या पेड न्यूज च्या जमान्यात हा लोकशाहीचा रक्षक असलेला स्तंभ सुद्धा भक्षक झाला आहे.

  March 10, 2011


अवर्गिकृत

माझा गाल

Category:

 

मी दिले तिला कमळचे फुल

मला वाटले तीही उड़विल प्रेमधुल

हातात घेउनिया कमळ तो लाल

चटकन सुजविला तिने माझा गाल ||२||

  March 10, 2011


अवर्गिकृत

स्वदेशीच्या पेटवा मशाली

Category:

 

हातात ह्याच्या मिळताच सत्ता

सुरुवात केली मिळवायला मत्ता

धनोपहार हाच याचा शिरस्ता

चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता

  March 10, 2011


अवर्गिकृत

गांजलेल्यांची बहुरंगी दैना (अजाबळी )

Category:

 

उन,वारा,थंडी यांची नाही तमा

जन्मभर साथ देतो बहुतेकांना दमा

बालमजुरांचे नशिबी कुणा जीणे

खळगी भरण्या पोटाची रक्तही पडे उणे

  March 10, 2011


लेखसंग्रह

आवाहन

Category:

 

भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा लोकशाही देश आहे आणि म्हणून भारतात सर्व जाती, धर्म व पंथांचे सण, उत्सव व समारंभ आज कैक वर्ष सद्भावनेने होताना दिसतात. परंतू सण, उत्सव व समारंभाच्या आनंदात कळत न कळत आपल्याकडून कुठलेना कुठले प्रदुषण होत असते.

  March 9, 2011


अवर्गिकृत

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अत्यावश्यक आहे.

Category:

 

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.लोकशाहीत लोकांच्या मताला महत्व आहे,पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मुल्यांचा लोप होत आहे.लोकशाहीला बळकट व प्रभावशाली करण्यासाठी काही महत्वपूर्ण बदलांची गरज आहे.भारतातील आजची परीस्थीती पाहता सर्वप्रथम निवडणूक प्रकियेत तसेच लोकांच्या मतदान अधिकारात काही क्रांतिकारी बदल करणे आवश्यक आहे.

  March 8, 2011


अवर्गिकृत

औषधी शेती, विकासाला गती..!

Category:

 

औषधी शेती हा पर्याय आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा निर्णय ठरत आहे.जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारतीयांना फायद्याचा ठरेल असा पर्याय आहे. अलोपेथिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आज जग आयुर्वेदिक औषधांकडे आकृष्ट होत आहे.

  March 8, 2011


लेखसंग्रह

इच्छा मरण नाण्याच्या दोन बाजू !

Category:

 

पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे.

  March 8, 2011