आमची महान लोकशाही
Category:
अवर्गिकृतधन्य आमची लोकशाही
April 29, 2010
Category:
अवर्गिकृतधन्य आमची लोकशाही
April 29, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री गजानन महाराज पट्टेकर ह्यांचे मूळ आडनाव गुप्ते. त्यांच्या पूर्वजांकडे श्री शिवरायाच्या काळात महाराष्ट्रांतील नाशिक, नगर, ठाणे ह्या सरहद्दीवरील किल्ला “पट्टा”, त्याच्या आसपासचा औंढा पट्टा या परिसराचे अधिपत्य होते. तेव्हांपासून पट्टेकर हे आडनाव प्रचलित झाले.
April 28, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपूज्य महाराजांचे मूळ नाव शंकर राजारामभाऊ कर्णिक-देशपांडे. त्यांना शिक्षणासाठी भिवंडीस त्यांचे मामा माधवराव खारकर यांच्याकडे ठेवले होते.
April 28, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री नानामहाराज यांचे मूळ नाव नारायण बळवंत नाचणे. त्यांचा जन्म मरूड-जंजिरा येथे झाला. श्री गणपती हे त्यांचे उपास्यदैवत होते.
April 28, 2010
Category:
लेखसंग्रहआयुर्विम्याचा उद्देश हा घरातील कर्ता माणूस गेल्यावर त्याच्या कुटुंबाला साधारणपणे तीच जीवनशैली जगता यावी यासाठी तरतूद करणे हा आहे असे ढोबळमानाने म्हणता येईल. थोडक्यात विम्याची आलेली रक्कम गुंतवून त्याच्या उत्पन्नातून त्या कुटुंबाला जगता आले पाहिजे असा यामागचा विचार आहे. पण हळूहळू विमा कंपन्यांनी विविध प्रकारच्या योजना काढून या विचाराची व्याप्ती वाढवली. विम्याला करसवलत लागू केल्याने याकडे एक गुंतवणुकीचे साधन म्हणूनही पाहण्यास सुरुवात झाली. आपण या लेखात ढोबळमानाने या योजनांचा विचार करणार आहोत.
April 28, 2010
Category:
अवर्गिकृतपंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले
April 28, 2010
Category:
अवर्गिकृतरमय ते बालपण
April 27, 2010
Category:
लेखसंग्रह
April 24, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसमर्थ श्री रामदासस्वामी
April 24, 2010
Category:
लेखसंग्रह१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली.
April 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti