C-02-A-Profiles-Site
बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
सूर्यकांत रामचंद्र खांडेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले गीत त्यांच्याच लेखणीतून आले.
भास्कर काशीनाथ चांदूरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
विलास वसंत खोले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविलास वसंत खोले हे समीक्षक व “शोध” या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.
बाळकृष्ण रंगराव सुंठणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
मधुकर वामन धोंडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमधुकर वामन धोंडे यांनी मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी दिली.
श्रीपाद शंकर नवरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“प्रभात” मधील श्रीपाद शंकर नवरे यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.
जयवंत द्वारकानाथ दळवी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले.