नारायण सीताराम फडके
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteफडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteफडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदत्ता डावजेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवनस्पती जीवतंत्रज्ञान आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींवर संशोधन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteचंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला “मर्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित “उभयान्वयी अन्वय” ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुमार विश्वकोशाचे एक लेखक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti