अतिरेका बाबत गोंधळाची स्थिती
ID: 114542
आपल्या भारत देशाला सर्वात जास्त जर, कुणी डिवचले असेल तर ते फक्त अतिरेकी कारवायांनी ! मग ह्या कारवाया दहशतवाद्यांचा असोत की नक्षलवाद्यांच्या भारताचे यामुळे फार मोठे नुकसानच झालेले आहे. भारताचे नुकसान अंतर्गत कलहाने जेवढे झाले नाही. तेवढे या कारवायांमुळे झालेले आहे.
[...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
C-31-M-A c-oldsite C-अतुल तांदळीकर oldsite
pd - October 26, 2010
(PID -114542)
pd - October 26, 2010
md - April 1, 2026
Status - publish