आत्मपूजा उपनिषद : २ : कर्मशून्य चित्त हेच आवाहन !
ID: 46900
सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो; केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे. [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
12-M-dharmik C-संजय क्षीरसागर CTBC oldsite
pd - December 30, 2019
(PID -46900)
pd - December 30, 2019
md - March 16, 2026
Status - publish