इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?

एक गाव बारा भानगडी हा एक विनोदी मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट १९६९ ला प्रदर्शित झाला.
एक अप्रतिम कलाकृती
दोन अंकी ऐतिहासिक मराठी नाटक
1:59:25 AM
https://www.youtube.com/watch?v=TN_Kj_s-12I
आपल्या डोळ्यातून सतत ओघळणारी, आसवं पुसण्याचा जरादेखिल प्रयत्न न करता किंचित हासून बाळ कोल्हटकर म्हणाले “आनंद! हा तुझ्या गाण्याचा परिणाम, असं समजू नकोस बरंका”!
https://www.youtube.com/watch?v=6Xuo9DnOnrA
सुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट - साखरेपेक्षा गोड - फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या ध्वनी फिती द्वारे डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगत आहेत.
आय पी एच च्या मनतरंग फिल्म कट्टा वरील हा पॉडकास्ट .
दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
ऑपरेशन सिंदूरनंतर एक वर्ष: भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा सर्वंकष आढावा
प्रस्तावना: बदलत्या सुरक्षापरिस्थितीचा टप्पा ऑपरेशन सिंदूरनंतरच्या एका वर्षात भारतच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. पारंपरिक युद्ध, दहशतवाद, अंतर्गत बंडखोरी, सायबर युद्ध, ऊर्जा सुरक्षा आणि भू-राजकीय स्पर्धा या सर्व स्तरांवर भारताने एकाच वेळी काम करत स्वतःची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
या कालखंडात एक गोष्ट स्पष्ट दिसून येते—भारत पूर्णपणे सुरक्षित झाला आहे का? याचे उत्तर “पूर्णपणे होय” असे सरळ नाही; मात्र भारताची सुरक्षा क्षमता, प्रतिसादक्षमता आणि धोरणात्मक तयारी पूर्वीपेक्षा निश्चितच अधिक मजबूत झाली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti