नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
उन्हाळा संपता, संपता आभाळात ढगांची उपस्थिती जाणवू लागली कि, आमच्या वश्याचे मन बेचैन व्हायला सुरु होत. त्यानं पावसाची एखादी सर येऊन गेली तर, विचारायलाच नको! हा महिना, महिना मुडक्याच्या टपरीकडे न फिरकणार, दिवसातून तीन, तीन चकरा मारतो. ‘अल्ते कारे ते दोघे?’, म्हणजे मी अन शाम्या, म्हणून मुडक्याला भंडावून सोडतो. तर या वश्याचे आणि पावसाळ्याचे काही तरी कनेक्शन आहे? पण नेमकं काय? तेच तर आज तुम्हाला सांगणार आहे!
स्वातंत्र्यापुर्वी म्हणजेच ब्रिटीश राजवटीपासूनच भारतातील जनमानसात पोलिसांबद्दलची प्रतीमा खूप डागाळलेली, मलिन झालेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन ६७ वर्षांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही भारतीय समाजातील लोकांचा पोलीस दलाकडे पर्यायाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे ब्रिटीश राजवटीतील उच्च दर्जाचे अधिकारी केवळ ब्रिटीशच असायचे व खालच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी/अंमलदार हे पारतंत्र्यातील भारतीय होते.
७ जुलै २०१७ रोजी भारतातल्या सिनेतंत्राच्या शोला १२१ वर्षे पूर्ण झाली आणि या खेळाचे साक्षीदार…
कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ‘ तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.’
मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला.
या विद्यापीठांचा काही अभ्यासक्रम नसतो , फी नसते , गृहपाठ नसतो ,पदवी नसते , ( तरीही शहाणी माणसे तुम्ही कोणत्या “घराण्याचे ” हे पटकन ओळखू शकतात ) पुस्तके नसतात . सगळी अनुभूतीची पाठशाळा ! AICTE नको ,NBA नको, UGC नको.
शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात, नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो...
राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो...
योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं...
शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो...
शिव्या द्या , पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या...
प्रश्न ...शिव्यांचा जन्म कसा झाला?
उत्तर :- शिव्या खाण्याच्या लायकीच्या लोकांचा जन्म झाला त्याच क्षणी शिव्यांचा जन्म झाला...
१११ मराठी सभ्य – शिव्या.
१) नालायक ....
२) मुर्खा....
३) बावळट....
४) डुक्कर ....
५) टरमळया
६) नरसाळया....
७) सुरनळया....
८)दळभद्री....
९) दलिंदर....
१०)फुकटया
११) कुत्र्या....
१२) वकटया....
१३) बावळया....
१४) गाढव....
१५) बुचकळ्या
१६) ये गाजर ....
१७) उड़ानटप्पू...
१८)छमिया....
१९) बोंगाडया....
२०) पोंग्या
२१) माठया....
२२)बैल ....
२३) बैलोबा...
२४) सुक्क्या....
२५) ठोल्या..
2६) मोट्या
२७) म्हासाड...
२८) सांड ....
२९) हूडडिंगा....
३०) धटिंगन...
३१) आवाकाळी....
३२)मंद
३३) ढिल्या...
३४) च्यायला..
3५) मायला...
३६) बायल्या....
३७) गाभ्न्या...
३८) च्यामारी
३९) कान्या ...
४०) कापिंदर ....
४१) एपितर...
४२) झेंडू....
४३) जाड्या....
४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या....
४५) थेरड्या....
४६) शेळपट....
४७) मेंगळट....
४८) ढेम्स्या...
४९) सुक्कड
५०) खेकड्या....
५१) डुरक्या....
५२) झिन्ग्या....
५३) बेडूक....
५४) झिपऱ्या...
५५) टकल्या
५६) बेशरम....
५७) बदमाश...
५८) निर्लज्ज...
६०) निलाजरा...
६१) बिनडोक..
६२) टमरेल
६३) खटारा....
६४) भागुन्या...
६५) टपरी...
६६) छपरी....
६७) तुसाड्या...
६८) नसान्या..
६९)बडबड्या..
७०) सापळ्या .
71)मोक्कर...
72)बधीर....
73)गेंड्या...
74)वेड्या...
75)येड्या..
76)येडपट...
77)मेंटल
78)सर्किट...
79)चक्रम..
८०) भेकड..
८२) घनचक्कर...
८३) फाटीचर...
८४) फाटक्या...
८५) खुळ्या...
८६) भामट्या..
८७) राक्षसा...
८८) कडमडया...
८९) दारुड्या..
९०) बेवड्या...
९९) पेताड...
१००) डाम्बिस.
१०१) भवाने...
१०२) डाकिन...
१०३) चेटकीण..
१०४) टकल्या...
१०५) मरतुकड्या..
१०६) ढोरा...
१०७) खप्पड..
१०८) बहिऱ्या..
१०९) मुक्या
११० ) फुकड्या..
१११) अल्लड
रोजच्या व्यवहारात वापरा आणि आपली सभ्यता जपा.
लाभले भाग्य आम्हास,
बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!!!
देव आहे म्हणणारे अनेकजण आहेत तसेच देव ह्या संकल्पनेचे अस्तित्व पूर्णपणे नाकारणारे देखील अनेक आहेत. प्रत्येकजण आपल्या तर्क बुद्धीने देव ह्या संकल्पनेस मान्यता देतो. अथवा अमान्य करतो. ह्याचे प्रमुख कारण त्या अनंत, अविनाशी, विशाल, सर्व व्यापी शक्तीला खऱ्या अर्थाने कुणीच पाहिले नाही, समजले नाही, जाणले नाही.
भली मोठी वैचारिक पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने अर्जुनाने जेंव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक आणि व्हाटस्अप बाबत तीन सत्ये अर्जुनास समजावली...
1)ज्यांना तुझे विचार आवडतात, ते न वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील..
2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी खाजगीत प्रशंसा नक्की करतील..
3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!!
हे पार्था ! तू लिहीत रहा! पाठवत रहा! फॉरवर्ड करीत रहा!
…… माझ्या दृष्टीने ही विद्यापीठे आहेत. त्यांच्या शिष्यांनी आपलं आभाळ व्यापलंय, पण आभाळात अशा असंख्य आकाशगंगा असतात. या तीन आकाशगंगांच्या निर्मात्यांबद्दल आज एवढंच !
Copyright © 2025 | Marathisrushti