सदया देशभर गाजत असनार्या अनेक घटनांमुळे युवकांना एक आवाहन
पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत,
शाहिस्तेखान कसा निसटला
.
.
.
. .
.
पन्नास वर्षानंतर शिकवणार
सलमान खान कसा निसटला!.
फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर
महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा...
दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे
भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट मिळाला नाही पण आदर खुप मिळाला. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोघंही असहाय्य बनले
नरेंद्र मोदी आणि अर्जुन दोघेही टॅलेंटेड. धर्माच्या पक्षात आणि उच्च पदावर पोहोचले.
कर्ण आणि मनमोहन सिंग दोघेही टॅलेंटेड पण चुकिच्या किंवा अधर्माच्या बाजुला आणि दोघेही अधर्मी लोकांनी केलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले.
अभिमन्यू आणि अरविंद केजरीवाल दोघेही युद्धात नवीन आणिअर्धवट ज्ञानाच्या जोरावर शत्रुनी पसरलेल्या चक्रव्युहात. एकट्याच्या स्वतःच्याच बळावर जिंकण्याची ईच्छा बाळगणारे अननुभवी. एक मारला गेला दुसरा बाहेर फेकला जाणार
दिग्विजय सिंग आणि शकुनी दोघेही कपटी आणि चालबाज. एक दुर्योधनाला राजा बनवू पाहत होता हा राहुलला बनवू पहातोय.
सोनिया आणि धृतराष्ट्र दोघेही पुत्रप्रेमाने अंधळे. पुत्र सक्षम आणि गुणवान नसतानाही त्यालाच समर्थन आणि पाठिंबा देतात.
आणी कृष्ण म्हणाल तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो बारामती ला आहे.........
भुरळ
तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होत
तिच ते अप्रतिम सौंदर्य फक्त
माझ्या डोळ्यांना भुरळ घालणार …………
व्यथा वार्धक्याची
नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला
अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला
दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना
असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना
गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला
प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा
आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती
अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला
अनिल आपटे
वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी …..
चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात
बांधण हे पेझारीजवळील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि प्रदुषणमुक्त गाव. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्या या अतिशय स्वच्छ गावात अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि उमेद फुलवणारी, त्यांच मुलपण जपता जपता त्यांना पुढील स्पर्धेसाठी शैक्षणिकदृष्टया आणि वैचारिकदृष्टया सजग बनवणारी, इतकेच नव्हे त्यांच्या संपुर्ण शैक्षणिक आणि नोकरी लागेपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतुद करणारी, आणि पुढील भविष्यांत त्यांच्यामधील निती-मुल्य जपणारी एक N.G.O.
समाजात स्त्रीवर होणार्या अन्याया विरोधात आवाज उठवणार्या विशीतल्या विद्यार्थीनीची कथा. या चित्रपटात मुक्ता या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने..
शैक्षणिक मानसशास्त्रात “प्रबलन” ही एक सुंदर संकल्पना मांडली आहे. स्त्रीमध्ये दुसर्याचे स्वार्थ निरपेक्ष कौतूक करण्याची एक उपजतच शक्ती असते. तिच्यामुळे तिच्या भोवतीचे सहज प्रबलन होते. म्हणून स्त्रियांनी शिक्षक झाले पाहिजे. “बाई शाळा सोडून जातात.” या गंगाधर गाडगीळांच्या कथेचे हेच मर्म आहे. गुरुजी शाळा सोडून गेले असते तर नायकाला एवढे वाईट वाटले नसते.
Copyright © 2025 | Marathisrushti