फार पूर्वीच्या काळी बार्टर पध्दत होती. गव्हाच्या बदल्यात कापूस किंवा तांदूळाच्या बदल्यात मातीची भांडी अशी वस्तूंची देवाणघेवाण होत असे. पण किती गहू देऊन किती कापूस घ्यायचा हे त्या वस्तूंचा ढीग लावून त्यांच्या आकारामानावरुन ठरवणं चुकीचं ठरत असे.
ज्यावेळी कुठलेही भाव सरकार वाढवते त्याची अंमलबजावणी ताबडतोब होते. म्हणजे हेच आपले सरकार भ्रष्टाचार करायला मदतच करते. आता कसे
एक मुलगी
एक मुलगी चालते आहे आपला रस्ता
खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता
जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव
तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव
होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते
आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते
पालघर पोलिसांना संयम / चिकाटी / निष्पक्षपणाबद्दल धन्यवाद.
विरार येथे एका अल्पवयीन मुलीला एका माथेफिरु तरुणाने चाकूने भोसकून जख्मी केले.
२० जुलै २०१५ रोजी अशी बातमी वर्तमान पत्र / टीव्ही आणि इतर मिडियामध्ये आली होती.
लिंक : http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7205769
काही संघटनांनी / लोकांनी त्या तथाकथित ‘पुरुषाला’ ताबडतोब पकडा / अटक करा / शिक्षा करा अशी मागणीही पोलिसांकडे केली.
तेंव्हा नकार न सहन करू शकणा-या, गुंड प्रवृत्तीच्या, माथेफिरु, विकृत मनोवृत्तीच्या पुरुषांपैकी कुणाचे तरी आणखी एक कृत्य असं गृहीत धरून पुरुषांबद्दल चिढ निर्माण करणारी, पुरुषांपासून असुरक्षितता वाढवणारी भावना या बातमीमुळे जन - मानसात दृढ होण्यास पूरक होणार इतक्यात पालघर पोलिसांकडून या संदर्भातील पुढील चौकशीची बातमी आली. (बातमी : २५ / २६ जुलै २०१५ ) त्यात त्या मुलीने खरं कारण लपवण्यासाठी, स्वत:च्या बचावासाठी हा बनाव करून स्वत:च स्वत:स चाकू मारून जख्मी केले. असे तपासांती निष्पन्न झाले.
लिंक : http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=7321807
पुरुष आक्रमक असतात, पुरुष माथेफिरु असतात, प्रेम प्रकरणात अपयश आल्यास नैराश्येतून हल्ला करतात, शारीरिक / मानसिक नुकसान करतात. स्त्री-पुरुष प्रकरणात बहुतेक पुरूषच दोषी असतात, कायद्याची मदत आणि सहानुभूती स्त्रीलाच मिळते, संघटनांचा / लोकांचा दबाव अशी पार्श्वभूमी असतानाही पालघरच्या संबंधित पोलिसांनी संयम दाखवत, पूर्वगृह दूषित न होता तपास केला / सत्य शोधून काढले आणि पुरुषांबद्दल द्वेष निर्माण करणा-या एका बातमीचा खरा पैलू दाखवला. त्याबद्दल पालघर पोलिसांचे शतश: आभार.
सरसकट सर्व पुरुषांबद्दल समाजात विशेषत: स्त्री वर्गात एक भीतीचा, असुरक्षिततेचा जो (गैर) समज पसरलेला आहे याचा ( गैर ) फायदा घेण्याची वृत्ती काही स्त्रियांमध्ये दिसून येते त्याचे वाण अल्पवयीन स्त्रियांपर्यंत पोहोचले असल्याचे या प्रकरणावरून सूचीत होत आहे का?
पालघर पोलिसांप्रमाणे इतर जणही कुठल्याही स्त्री-पुरुष प्रकरणांकडेही लिंगभेद / पक्षपात न करता पाहतील अशी आशा आहे.
पालघर पोलिसांचा संयम / चिकाटी /निष्पक्षपणा याचं मनापासून कौतुक.
पुन्हा एकदा पोलिसांचे आभार आणि धन्यवाद.
-आकाश
दादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले.
कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की “सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय” विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, “वर्ल्डकप सचिनपुरताच नाही” असं कपिलदेवचं मत आहे.
ही कहाणी आहे वाशीम जिल्ह्यातील एका पाड्यावर राहणाऱ्या ध्येयवादी तरुणाची. वाशीम ही वाकाटकांची राजधानी होती.
पौराणिक ग्रंथात भरपूर विज्ञान सामावलेले आहे. पण ते अध्यात्मात बुडालेले आहे. गीतेच्या मुखपृष्टावर असलेल्या चित्रासंबंधाने या लेखात विचार मांडले आहेत.
धार्मिक ग्रंथातील विज्ञान, शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल.
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।
विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे स्वभाव, सारखेच असती ।
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत मनें, कोठे नसे फरक ।
अनेक बनली, जनक तिचा एक....४,
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रविवार, २ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या दरम्यान रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉ नीतीन रिंढे.
Copyright © 2025 | Marathisrushti