सये सांज होते अशी रोज आता
उघडून पिसारे घानांचे आकाशी
ओठातले आर्त विझूनी विसावे
अंधारभरल्या मनाच्या तळाशी
नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई
परवाच लाईटची दुरुस्ती व काही दिवसांपुर्वी पाण्याच्या पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्याकरिता सरकारी कर्मचारी (ठरलेल्या वेळेपेक्षा दिड तास ऊशिरा, वैतागलेले, दमलेले, अनऊत्साही, सावकाशपणे काम करणारे, ना सुरक्षेची ऊपकरणे ना नियोजित वस्तु.... असो...) आले होते.
काम सर्वंच पातळीवर व्यवस्थित झाले... असे गृहीत धरुन कर्मचारीही खुश होते...
मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसुन प्रश्नचिन्ह होते..,,,,
त्यातील अनुभवी कर्मचाऱ्याने हसुन यथोचित पुढाकार घेऊन आमच्याकडे "चहापानी" मागितले...
हो.... नाही...... करत..., तडजोड करत..... शेवटी "मांडवली" झाली.....
बघा... म्हणजे सरकारी नौकरीमध्ये असुन.... बरेच आयोगाच्या प्रमाणे मासिक पगार घेऊन असे साधे कर्मचारीही जर "चहापानी" घेत असतील तर यांच्याप्रमाणे सरकारी शिपाई पासुन ते क्लासवन अधिकाऱ्यांपर्यंत असे कितीतरी अधिकारी "चहापानी" घेत असतील....
तेही स्वताःच "कर्तव्ये" करुन...
ना वेळेच बंधन.... ना दिवसांची मर्यादा ....
मग आपण निवडणुकीच्यावेळी जनकल्याणाच्या कामासाठी निवडुन दिलेल्या....
नगरसेवकांचे ......
खासदारांचे......
आमदारांचे.....
राज्यमंत्र्यांचे.....
केंद्रिय मंत्र्यांचे .....
"चहापानी"
नक्कीच यथोचित व मानाप्रमाणे भरगच्चच असणार..
हा अनुभव तर तमाम भोळ्या जनतेला असणारच..
विवेक जोशी
कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला.
रंगांनी सजलेल्या नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष रंगांचे पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या मराठी सिनेतारकांना घेऊन केलेले फोटोशूट. संकल्पना जरी सहज सोपी वाटत असली तरीही ती प्रत्यक्षात आणण्यात अनेक दिवसांची आणि फोटोमागे काम करणाऱया अनेक कलाकारांच्या कलेची ती मेहनत होती.
मी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम किमान २ लाख रुपये इतकी होत होती .. म्हणजे गेल्या १० वर्षात मी दोन लाख रुपयांची दारू प्यायलो होतो तर ..आणि तुलनेत या दहा वर्षात माझा कपड्यांवर ..स्वतच्या जेवणावर ..सिनेमा हॉटेलिंग वगैरे खर्च कमीच झाला होता ..
आठवणीं
पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा चिरंजीव अविनाश बागवेला आज पोलिसांनी अटक केली आहे.
कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा समोर आले तेव्हा, कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार तितक्यात, "श्रीकृष्णाने" आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.
नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला आधी तू रथाच्या खाली उतर. त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्याचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले व स्वतः खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की, युध्दात जितके अस्त्र शस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते ते माझ्यामुळे तुला स्पर्श करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्व अस्त्र शस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा, ह्या शस्त्राचा परिणाम हा आता तुम्ही पाहत आहात.
त्याचप्रमाणे मानवी देह आहे.
जोपर्यन्त देवाने आपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या जीवात प्राण नांदत आहे व जेव्हा तो आपणास सोडतो तेव्हा आपलीही अवस्था त्या रथसारखीच होते. त्यामुळे जीवन आनंदात जगा, मित्र व नातेवाईक हे आपल्या जीवनातले अविभाज्य घटक आहेत त्याना जपा .
कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti