मलंगगड
शहरे आणि गावे

मलंगगड

Category:

 

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग गड महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगर रांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा असून हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक येथे दर्शनासाठी येतात.

  June 18, 2019


टिटवाळ्याचा महागणपती
शहरे आणि गावे

टिटवाळ्याचा महागणपती

Category:

 

मुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.

  June 18, 2019


येऊर
शहरे आणि गावे

येऊर

Category:

 

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील ओपन येथून यावर कडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. एवढे एक आदिवासी खेडे आहे.

  June 18, 2019


लेखसंग्रह

बटाटा वडा

Category:

 

पुण्या मुंबईकडील खवैयांच्या हिटलीस्ट वर बटाटे वडा हा अत्युच्य स्थानावर विराजमान आहे. खरतर एकटा बटाटे वडा एक हाती तुमची क्षुधा शांत करु शकतो तरी पण, माझ्या मते, स्लाईस, पाव, देठासकट तळलेली हिरवी मिरची, तळणीतला चुरा, पुदिना चटणी, चिंगु चटणी ही सगळी नवरदेवाच्या वरातीत स्वतःला मिरवुन घेणारी मंडळी….

  June 18, 2019


व्यक्ती-परिचय

बिरादरीची माणसं – मनोहर काका

Category:

 

चांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ ……

  June 18, 2019


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

पुनर्भेट

Category:

 

ही कविता जरुर वाचा आणि त्यानंतर… मी काया आणि तू आत्मा असं समजून सुद्धा वाचा… म्हणजे वेगळा अर्थ समजेल.

  June 18, 2019


साहित्य - ललित

जीवन ऋतु आनंदाचा….

Category:

 

उगाच कोणाच्या  येण्याची  प्रतिक्षा  करित बसु नये, हा जिवनॠतू  आहे  क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने  लढत जीवनावर  भरभरून लिहिणारे  महान लेखक होऊन गेले  ,  आजही तेवढ्याच  नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते.

  June 18, 2019