लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला किल्ला
Category:
शहरे आणि गावेलातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.
Category:
शहरे आणि गावेलातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.
Category:
शहरे आणि गावेसंग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो.
Category:
शहरे आणि गावेसांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील नगरपालिका ही राज्यातील जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे.
Category:
शहरे आणि गावेनांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मुंबई-हावडा रेल्वेलाईनवर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले आहे. नांदुरा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात म्हणजे १९३१ साली झालेली आहे.
Category:
शहरे आणि गावेबार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. बार्शीची तूरडाळ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशात विष्णूची दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत.
Category:
शहरे आणि गावेमाळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, येथे अजूनही ग्रामपंचायत आहे. माळशिरस तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने पंचायत समितीसह अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत.
Category:
शहरे आणि गावेरायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे.
Category:
शहरे आणि गावेमनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. राज्यात वैनगंगेचा २९५ कि.मी. लांबीचा प्रवाह आहे.
Category:
शहरे आणि गावेलातूर तेलगाव हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर कोल्हापूर ते नागपूर या राज्य महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti