पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 7, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 7, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले.
November 7, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.
November 7, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला” अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण “शायराना जिंदादिली” पाटणकरांनीच मराठीत आणली.
November 7, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 7, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
November 6, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंजय सोनवणी (जन्म १४ ऑगस्ट १९६४): मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक तत्वज्ञ, कवी आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही.
October 31, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
September 8, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“उज्वला” या काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. “ऊर्मिला”, “अनुबंध”, “अभ्र”, “पंख-पल्लवी” आदी काव्यसंग्रह तसेच “सायसाखर” हा बालगीतसंग्रह आणि “मृगावर्त” हे खंडकाव्यही त्यांनी लिहिले. “पारख” हा त्यांचा जुन्या-नव्या कवितांचे समीक्षण करणारा लेखसंग्रह असून १८७० ते १९२० या काळातील कवितेचा इतिहासही त्यांनी लिहिला होता.
August 24, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site१९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
August 24, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti