C-निलेश बामणे
सौंदर्य
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
प्रगती आणि सरकार
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमध्यमवर्गाला अस्वस्थ करते ती महागाई आणि श्रीमंताना हवी असते ती प्रगती. प्रगती झाल्यावरही जर महागाईची झळ मध्यमवर्गाला पोह्चली तर त्याचा परिणाम आपल्या समोरच आहे. कधी – कधी प्रगतीच्या नावाखाली नेसर्गिक साधन- संपत्तीची हानी केली जाते त्याचे दुरगामी दुषपरिणाम लोकांना भोगावे लागतात.
मुखवटा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
मीच शोधात होतो
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
१ मे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
मी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
निवडणुका आणि मतदार…
Category:
अवर्गिकृतपुर्वीचा प्रत्येक राजकारणी आपल्या पक्षाशी, त्या पक्षाच्या विचारांशी आणि तत्वाशी शक्यतो एकनिष्ठ असायचा पण आता तो कपडे बदलावे तसे पक्ष बदलतो आणि नोकरीचा राजिनामा द्यावा तसा पक्षाचा राजिनामा देतो. पुर्वी मतदारांचा एक विशिष्ठ वर्ग कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तो कोणत्या पक्षाला मतदान करेल याचे अचूक अंदाज बांधता यायचे आता तसे ते बांधणे शक्य न राहिल्यामुळेच राजकीय भविष्य खोटी ठरतात आणि राजकीय गणित मांडणार्यां चाही गोंधळ उडतो.
दान-धर्म आणि त्याग
Category:
अवर्गिकृतसमाजात एक-एकटे राहणार्यांजच प्रमाण वाढतय भविष्यात ते आणखी वाढतच जाणार आहे. पण या एकट्या लोकांकडे बरंच काही असणारही आहे त्यामुळे तू एकटा अथवा एकटी आहेस तुला हे काय करायच तुला हे काय करायचय ? वगैरे सांगून त्यांच्या मालकीच्या वस्तू अथवा संपत्ती लुबाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होणारच त्यामुळे या एकट्या लोकांनी तर अधिक सावध राहायला हंव आपल्या हयातीत आपल्या मालकीच्या सुईवरचा हक्क ही सोडायचा नाही.
गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या आत्महत्या !
Category:
अवर्गिकृतकाय शेतकर्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसायच ? शेतकर्यावर कोणतही नैसर्गिक संकट ओढावल की त्यांना ताबडतोब मदत मिळायलाच हवी. वराती मागून घोडे नाचवून त्याचा उपयोग काय ? सरकार आपल्या पाटीशी आहे.