अवर्गिकृत

गणेश चतुर्थी

Category:

 

श्री गणेशाचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ?

  September 12, 2010


अवर्गिकृत

सुपरबगचे आव्हान

Category:

 

प्रतिजैविकांना दाद न देणारा सुपरबग प्रकटल्याने अवघे वैद्यकीय विश्व चिताक्रांत बनले आहे. पाश्चात्यांनी सुपरबगच्या निर्मितीसाठी सोयीस्करपणे भारताला जबाबदार धरले असले तरी त्यात तथ्य नाही. सुपरबगची निर्मिती पाश्चात्य राष्ट्रांमध्येच झाली असावी. असे असले तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून सुपरबगवर परिणामकरक प्रतिजैविक शोधण्याची जबाबदारी भारतावरही आहे.

  September 11, 2010


अवर्गिकृत

श्री गणपती अथर्वशीर्षाची उपासना

Category:

 

अथर्वशीर्ष हा उपनिषद् मंत्र असल्याने त्याच्या सुरवातीला व शेवटी शांती मंत्र आहे. अथर्वण ऋषी प्रारंभी मंगलाचरण करण्याच्या हेतूने ॐ हा मंगलमय शब्द उच्चारतात. त्यानंतर त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तत्वमसि हा शब्द खूप महत्वाचा आहे. अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्व. तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहे असे ते म्हणतात. तूच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म आहेस.

  September 11, 2010


अवर्गिकृत

गणरायाची सूचकता (वात्रटिका)

Category:

 

गणरायाची सूचकता (वात्रटिका)

पॊटापासून डोळ्यांपर्यंत

एक एक अर्थ दिसला जातो !

सुपाएवढे कान असल्यामुळेच

डॉल्बीचा आवाज सोसला जातो !!

  September 10, 2010


अवर्गिकृत

राष्ट्रवादीचा झेंडा (वात्रटिका)

Category:

 

राष्ट्रवादीच्या जन्माचे निमित्त

विदेशीचा मुद्दा आहे.

राष्ट्रवादीची शाखा तर

अमेरिकेतसुद्धा आहे.

  September 7, 2010


अवर्गिकृत

सोनिया ते गांधी (वात्रटिका)

Category:

 

सोनिया ते गांधी

बोलून काही उपयोग नाही

विरोधकांना कळून चुकले आहे.

गरज म्हणून का होईना,

त्यांना ’गांधी’ करून टाकले आहे.

  September 4, 2010


व्यक्ती-परिचय

नासिकराव तिरपुडे

Category:

 

महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्रीपद भूषविणार्‍या नासिकराव तिरपुडे यांनी आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला.

  September 3, 2010


व्यक्ती-परिचय

विलासराव देशमुख

Category:

 

कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.

  September 3, 2010