महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे. हा ऐतिहासिक किल्ला बहामनीचा प्रमुख महमूद गवान याने बांधला. येथे संत कवी हंसराज स्वामी यांचा प्रसिद्ध मठ आहे.
Author
Post Views: 7