भारत चीन जल युध्द: सद्द्य परिस्थिती आणि उपाय योजना
ID: 55458
सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचप्रमाणे इशान्य भारतासाठी हे वर्ष पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी समजले जाते. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसर्या देशातून येणार्या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही. या लेखाद्वारे चीन ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे पाणी कसे पळवायचा प्रयत्न करत आहे याबद्दल चर्चा करू. [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
pd - December 9, 2015
(PID -55458)
pd - December 9, 2015
md - March 25, 2026
Status - publish