(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज

इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.

Sort By:

  • झोंबी (मराठी कादंबरी) परिचय

    झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्‍याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.

  • सूर्याची पिल्ले

    लेखक : वसंत कानिटकर. दिग्दर्शक : दामू केंकरे
    कलाकार : दिलीप प्रभावळकर, मोहन गोखले, बाळ कर्वे, ललिता केंकरे, . रेखा काळे, अनि सदाशिव अमरापूरकर.
    व्हिडिओ दिग्दर्शक विनय आपटे

    Running Time 2:30:33

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा- भाग १७ – भगतसिंग

    भगतसिंगाचे हौतात्म्यवेड तर पराकोटीला गेलेलं होतं! संसदभवनात बॉम्ब फेकून स्वतःहून साखळदंड पेहेरून घेतले होते त्याने! कारागृहात जगन्मातेशी स्वरचित कवितेतून त्याने अहोरात्र आळवणी चालवली होती ’मेरा रंग दे बसंती चोला…..भगतसिंग तसा इतर क्रांतिवीरांच्या तुलनेत सुदैवी ठरला. कारण त्याचं  नाव माहीत नाही असा कोणी भारतीय आज सापडणार नाही.

  • मैफिलीत गदिमांनी ठोकला प्रतिभेचा जोरदार षटकार!!

    “त्या हिंदी भाषिक कवीचं हे असलं बोलणं, पु.लं ना आवडलं नाही

  • राजा हरिश्चंद्र – भारतात बनवलेला पहिला चित्रपट

    लौकिक अर्थाने भारताचा पहिला मुकचित्रपट म्हणून ज्याची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला अन् भारतात रुपेरी तसंच मनोरंजन उद्योगाचा उदय झाला, जो आजतागायत सुरु आहे आणि राहील.

    Running Time- 53:49

  • शांतेचे कार्ट चालू आहे

    शांतेचे कार्ट चालू आहे – मराठी कॉमेडी नाटक

    लेखक : श्रीनिवास भांगे. दिग्दर्शक : प्रकाश बुद्धिसागर
    कलाकार : लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा, रुही बेर्डे,
    रवींद्र बेर्डे, उज्वला जोग, प्रकाश बुद्धिसागर.

    Running Time 2:12:44

  • भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता ?

    भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता? – एक सखोल विश्लेषण
    प्रस्तावना
    भारत हा विविधतेने नटलेला देश आहे—धर्म, भाषा, संस्कृती, जाती आणि प्रदेश यांच्या विविधतेतून निर्माण झालेली एक अद्वितीय राष्ट्रीय ओळख. परंतु हीच विविधता, योग्य प्रकारे व्यवस्थापित न झाल्यास, राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.
    आजच्या बदलत्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा वातावरणात, भारतासमोर उभे ठाकलेले धोके केवळ सीमांवरून येणारे नाहीत, तर देशाच्या आतून उगवणारे आहेत. हाच या चर्चेचा गाभा आहे—भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता?

  • पेईंग घोस्ट

    “ए पेइंग घोस्ट” (पीजी) अधिकृत टीझर. कथा लेखक श्री.व्ही.पी. काळे यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे.

    Running Time – 1:35

  • प्रेमाचं वलय

    https://www.youtube.com/watch?v=UdqzEsXNIOw

  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ९

    १९१० पर्यंत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीन उग्र रूप धारण केलं होत, मृत्यूचं भय भेदून झुंज घेणार्‍या वंग युवकांमुळेच सरकारला कलकत्त्यातला बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. सरकारनं राजधानी कलकत्याहून दिल्लीला आणायचं ठरविलं. पण राशबिहारी बोस सरकारच्या पाठोपाठ दिल्लीत येऊन दाखल झाले.