इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
गदिमांची प्रतिभा दैवी होती असे आपण म्हणतो. पु.ल. तर म्हणत “गदिमा शब्दांचे कमांडर होते .
https://www.youtube.com/watch?v=7PktyRvXlMs
सुरेश भटांचं हे मराठी अभिमान गीत स्वरबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी.
भावे माडगूळकर मैत्रीचा अंतिमाध्याय मैत्रीइतकाच ‘अलौकिक’
हऱ्या आणि नाऱ्या पिठाच्या गिरणीत काम करतात त्यांचा मालक मूर्खांप्रमाणे पगार वाढवण्याच्या मन:स्थितीत नाही, हर्या आणि नार्या त्यांच्या मालकाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतात त्याचप्रमाणे मुंबईतील गिरणी कामगार त्यांच्या नोकऱ्या गमावतात. सरपंच त्यांना पोलिस दलात अर्ज करण्यास सांगतात आणि दोघांची निवड होते पण पोलिसांच्या छाप्यामध्ये ते चुकून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला करतात आणि बडतर्फ करतात.
2:10:08 AM
माझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!
ही दोन जुळ्या भावांची कथा आहे, जे एका राजघराण्यात जन्माला येतात, पण जन्मतःच वेगळे होतात. जुळे असूनही, एकाला रक्ताचा विकार असतो, ज्यामुळे त्याच्या त्वचेचा रंग बदलतो आणि त्याचा डावा हात लुळा पडतो. अनेक वर्षांनंतर ते एकमेकांना शोधतात आणि आपल्या राज्याला देशद्रोह्यांपासून मुक्त करण्यासाठी एकत्र येतात.
Running Time 2:17:21
सुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट - साखरेपेक्षा गोड - फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या ध्वनी फिती द्वारे डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगत आहेत.
आय पी एच च्या मनतरंग फिल्म कट्टा वरील हा पॉडकास्ट .
आश्रय देण्याच्या बदल्यात, सखाराम त्या स्त्रियांकडून घरकाम करून घेऊन आणि कधीकधी लैंगिक सुखाच्या बदल्यात त्यांचे शोषण करतो. नाटकाची सुरुवात सातवी स्त्री लक्ष्मी हिच्यापासून होते, जी स्वभावाने नम्र आणि भित्री आहे. काही दिवस तिचे शोषण केल्यानंतर, सखाराम तिला हाकलून देतो आणि पुढची स्त्री चंपा हिला आणतो, जी उच्छृंखल आणि हट्टी आहे. काही दिवसांनी लक्ष्मी परत आल्यावर गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. यानंतर एकामागोमाग एक अनपेक्षित घटना घडतात, ज्यांचा शेवट नाट्यमय होतो.
कोजागरी, जागरण आणि रात्र असा या वेळचा व्हीलॉगचा विषय आहे.
संगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा!
Copyright © 2025 | Marathisrushti