इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
मानवी चेहरा टप्प्याटप्प्याने कसा काढायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.
सहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.
आयुष्य बदलणारे सात तत्व शिकवणारे पुस्तक.
संरक्षण निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 23,622 कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत यामध्ये 14,802 कोटी रुपयांची (62.66%) प्रचंड मोठी वाढ झाली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (DPSUs) आणि खाजगी क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 54.84% आणि 45.16% इतका आहे. भारतीय संरक्षण उद्योगाचे हे यश, भारताला जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदारांपैकी एक म्हणून प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून आहे.
जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात’ या गीतातील ती पावसाळी रात्र जशी अविस्मरणीय, तशीच या कवितेतील श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ, ही ही तितकीच अविस्मरणीय.
जगभरातल्या इमारती आता डायनॅमिक आर्किटेक्चरचा वापर करायला लागल्या आहेत. याला दुबई तरी कसा अपवाद असणार?
हे नाटक एका उत्साही तरुण मुलीच्या कथेवर आधारित आहे, जिचे आयुष्य घातक ब्रेन ट्यूमरच्या निदानानंतर पूर्णपणे बदलून जाते. वसंत कानेटकर यांनी विविध पात्रांमधील (विशेषतः रुग्णाची आई आणि भाऊ) तणाव अतुलनीय पद्धतीने हाताळला आहे. हे नाटक त्यांच्या भाचीच्या खऱ्या कथेवर आधारित आहे, जिचे कर्करोगामुळे अल्पवयातच निधन झाले.
Running Time 2:35:33
पंतप्रधान Narendra Modi यांनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे केलेले आवाहन हे केवळ पर्यावरण किंवा बचत यापुरते मर्यादित नाही. त्यामागे सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेला गंभीर सामरिक आणि आर्थिक धोका आहे. विशेषतः Iran–Israel संघर्ष आणि त्यात United States चा वाढता सहभाग यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.
सीमाताई, अर्थात चित्रपट अभिनेत्री सीमा देव यांच दुःखद निधन झालं. तशी ही बातमी अनपेक्षित नव्हती. कारण गेली अनेक वर्ष त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. रमेश देव गेले, ही संवेदना देखील त्यांच्यापर्यंत किती पोहोचली असेल, याची मला शंका आहे. असो…. कलाकार जातात, पण त्यांच्या स्मृती त्यांनी केलेल्या कामातून चिरंतन रहातात.
एक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?
Copyright © 2025 | Marathisrushti