नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
प्राथमिक शिक्षणाची परवड
June 25, 2017

ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले…..
April 7, 2020
मी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात.
September 13, 2022
“याला” त्याच्या desk वरून “ती” दिसायची … department वेगळं होतं म्हणून कामानिमित्त कधी बोलायची वेळ नाही आली … पण जाम आवडायची … ती सुद्धा अधून मधून डोकवायची … थोडा अंदाज तिलाही आला होता … हा मात्र बुजरा … कधी बोलू – कसं बोलू ?…या विचारात दिवस संपून जायचा
February 4, 2026
लग्नाचा वाढदिवस संपला. पार्टी आणि पाहुणे हे सोडून ते दोघे आज एकमेकांशी काहीही वेगळं बोलले नव्हते. इतका खास दिवस पण तोही रोजच्यासारखा आला आणि गेला. सईला झोप येईना. ती हॉलमध्ये आली…. मागची सारी वर्षे आज तिच्यापुढे उभी राहिली होती. ती विचार करत किती तरी वेळ बसुन राहिली.
February 4, 2026
June 3, 2022
तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती.
January 19, 2024
डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या लेखणितून आलेल्या या तीन चिंतन कथा…
February 5, 2026
कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम होणार म्हटले की अगोदर पानसुपारी आणणे आवश्यक असते. आणि तो विधी सुरू होण्यापूर्वी पानसुपारी देवापुढे ठेवून घरातील वडील धाग्यांना नमस्कार करुनच पुजेला बसायचे असते. दोन पान म्हणजे भक्ती आणि भाव तर सुपारी म्हणजे ज्ञान. सत्यनारायण. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पुजा. मंगळागौर. संक्रांतीला पानसुपारी आवश्यकच असते. त्यामुळे लग्नात आणि हळदीकुंकूवाला अगोदर हळदीकुंकू लावले की लगेच दोन पाने आणि त्यावय सुपारी देवून मगच इतर. इथे मैत्री व प्रेम याचे प्रतिक म्हणून दोन पाने त्यावर आगत्याची सुपारी याचा शिक्कामोर्तब झालाच असे. म्हणूनच काही जणांकडे सुपारी फुटली की लग्न ठरले असे समजतात....
मग पानसुपारी हे हळदीकुंकूवाला आणणे आणि पूर्ण सुपारी ऐवजी सुपारीचे तुकडे. नतंर म्हैसूर सुपारीच्या पुड्या ही प्रथा सुरू झाली. असे आलेली पाने स्वच्छ धुवून घरातील वृद्ध मंडळी खात असत पानदानात ठेवून. नाहीतर जे कुणी खात असतील त्यांना देत. आता तर पानसुपारी कुणी देत नाहीत. सणासुदीला. कार्यात जेवणाची पंगत उठली की विडा दिला जायचा. आता काही हॉटेल मध्ये ही प्रध्दत आहे. आणि घरातून तांबूल देतात. तुळजापूरला देवीला पानाची प्रभावळ असते. रेणुका मातेला दररोज तांबूल असतोच. पण पुढे पैजेचा विडा. खून करण्याची दिलेली सुपारी. बैठकीत पानाला महत्त्व आले. मात्र हे क्षेत्र आपल्या संस्कृतीत बसत नाही. पान औषधी वनस्पती आहे. त्यामुळे बाळंतपणात रोज दोन वेळा जेवणानंतर विडा देतात. बाळाचे पोट गुबार झाले की एरंडेल तेल लावून किंचित गरम करून पोटावर ठेवले की कमी होते ( हे आमच्या काळी होते. आता नाही) पानाची चंची पुढे केली की झाली मैत्री. गेट टु गेदर याच पद्धतीने करतात शेतकरी कामकरी. नुसते भजे करणे अशुभ समजले जाते तेव्हा घरातील दोन तीन पाने हाताने तुकडे करून भजी केले तरी चव छान येते. काही ठिकाणीची पाने विडे प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की कुणी विडा दिला तर तो अगदोर उकलून पाहून मग खावे. आणि पानाने भिंती रंगवू नये. अजून बरेच काही आहे पानमहात्म्य...
मग या पानसुपारीला धन्यवाद
–सौ. कुमुद ढवळेकर.
August 31, 2022
अंधारी रात्र, थंडी पडली होती. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी रात्री आपण दिलेल्या पार्टीची आठवण करत राष्ट्रियीकृत बँकेचा सीनियर मॅनेजर धनानंद शतपावलीच्या येरझाऱ्या घालत होता. बुध्दिमान म्हणून गणले जाणारे बरेच मित्र होते त्या पार्टीत. गप्पागोष्टी, चर्चा होत होत्या त्याही गंमतीदार, लालित्यपूर्ण अशा. मृत्युदंड असावा की नसावा हा एक अहमहमिकेच्या वादविवादाचा विषय होता.
June 22, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti