(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कुन फू पांडा – चक्क मराठीत !!!!!

    कुन फू पांडा – चक्क मराठीत !!!!!

  • सरकारी कर्ज आणि भारतीय……..

    तुम्हास कदाचित माहित नसेल आपण ( भारतीय ) दर माणशी रुपये तेहतीस हजार ( रु. ३३,०००/- ) सरकारी कर्जात बुडालेलो आहोत.

  • भाषा आणि आपण

    एका तरूणीला दुसर्‍या एका तरूणीशी संवाद साधयचा होता. तिने मागचा पुढचा विचार न करता तिला प्रश्न केला ‘आर यू मराठी ऑर हिंदी ? ती मराठी अस उत्तर देताचा हिने तिच्याशी चक्क मराठी बोलायला सुरूवात केली.

  • कुंकू (१९३७)

    कुंकू (१९३७)

    शांता आपटेंनी उत्तमरित्या आणि समर्थपणे साकारलेली अन्यायग्रस्त स्त्रीची भूमिका चित्त वेधून घेते. त्याकाळच्या अनिष्ट समाजरुढींवर प्रकाश टाकणारा कुंकू हा मराठीतला उत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरतो.

  • सेकंड इंजिनियर

    दुपारी एक वाजता जाणाऱ्या सेकंड इंजिनियर कडून हॅन्ड ओव्हर आणि माझ्याकडून टेक ओव्हर सुरु झाले. खाली इंजिन रूम मध्ये वेगळी लिफ्ट मेन डेकवरून खाली इंजिन रूम चे पाच मजले. दुसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम च्या खाली आणखी तीन मजले.

  • महान व्यक्ति अल्पायुषी!

    बरीच महान व्यक्तिमत्वे अल्पायुषी झाली.आपले दैवत शिवाजी महाराज अवघ्या पन्नासाव्या वर्षी स्वर्गवासी झाले.सर्व शत्रूंचा बिमोड करून हिंदवी स्वराज्याला उर्जितावस्था येणार आणि त्याचवेळेस राजे स्वर्गवासी झाले.काय हा दैवदूर्विलास!त्याचे कर्तृत्व बहरतानाच हे असे व्हावे,आपले नशीबच फुटके झाले.
    अस काही महाराजांच्याच बाबतीत झाले असे नाही.भारताच्या इतिहासात अशी बरीच उदाहरणे दिसून येतात. विवेकानंद,आगरकर,सुभाषचंद्र बोस,थोरले बाजीराव,माधवराव पेशवे वगैरे अशी अनेक उदाहरणे मिळतील.या सर्व व्यक्तींचे कर्तृत्व अफाट,त्यांच्या कर्तृत्वाने देशाला उर्जितावस्था आली असती,पण काळाने त्यांच्यावर अवेळी झेप घेतली आणि त्याना देशबांधवांपासून तोडले.आता "त्याना आणखी आयुष्य लाभले असते तर..."असे म्हणण्याची पाळी आपल्यावर आली.
    ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यामुळे समाज त्यांच्या सत्संगतीस मुकला.त्यानी समाधी घेऊन समाजाचा त्याग केला.त्यानी वयाच्या एकविसाव्या वर्षीच समाधी घेतली.त्यानी समाधी का घेतली याचे महत्वाचे कारण सांगण्यात येते ते असे.आता आपले या जगातील कार्य संपले आता जगाचा त्याग करणे बरे असे त्याना वाटले,म्हणून ते समाधीस्थ झाले असे म्हणतात.लहानपणापासून समाजाने त्यांची बरीच छळवणूक केली.आपले नाणे खणखणीत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याना चमत्काराचा आसरा नाइलाजास्तव घ्यावा लागला.आपले अलौकिकत्व सिद्ध झाल्यावर त्यानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.त्यात भक्तीमार्गाबरोबर सदाचरणाचा मंत्र दिला.पण बहुसंख्य समाजाने भक्तिमार्गाला प्राधान्य दिले आणि तो अधिकतम आत्मसात केला.मग झाले काय सदाचाराची शिकवण मागे पडली,भक्तिमार्गामुळे अनंतपापराशी क्षणात लयाला जातील हा विचार बळावला.भक्तिमार्ग श्रेष्ठ वाटू लागला.
    त्यामुळे सदाचाराची शिकवण समाजात दृढ करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी जगात राहणे गरजेचे होते.त्याच्या आवाहनाला लोकानी मान दिला असता असे वाटते,कारण त्यांचे ग्रंथ ज्याप्रमाणे समाजाने प्रमाण मानले त्याचा विचार करता त्यांच्या आवाहनाला परिणामकारक प्रतिसाद मिळाला असता असा माझा आशावाद.म्हणून त्यानी समाधी घ्यायला नको होती असे उगाचच मनात येते,उगाचच म्हणतो कारण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
    सदाचाराची वाट|असावा जीवनाचा थाट|
    घालावा त्याचा घाट| भक्तीमार्गाआधी ||
    अर्थ- सदाचाराची वाट अनुसरणे हा जीवनाचा मुख्य हेतू असावा.देवभक्ती करण्याआधी सदाचार आत्मसात करणे महत्वाचे.
    --शरद प्रभुदेसाई.
  • मानीव अभिहस्तांतरण

    मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया किचकट असल्याने त्याला गृहनिर्माण संस्थाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्रराज्य, पुणेयांचे मार्फत दिनांक १ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये मानीव अभिहास्तांतरित विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे .

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे स्थान

    आयटी कंपन्यात अंतर्गत राजकारण खेळतांना सहजासहजी कोणी दिसत नाही. सगळेजण आपापल्या कामात इतके मग्न असतात की इतर चर्चा करण्यात वेळच नसतो. यामुळे कामावर एकाग्रता होते व

    काम अधिक चांगले होते.

  • वाढदिवस

    वाढदिवस

    आज रिमझिम पावसातून

    छात्रीविना चालत आलो

    … सारं आभाळ झेलत

    हे शरीर पेलत

    घरी आल्यावर खूप एकटं एकटं वाटलं

    स्वतःलाच कुशीत घ्यावं वाटलं

  • डॉ. बच्चन यांचा ‘मॅक्बेथ

    अशाच एका वाढदिवशी डॉ. बच्चन व तेजी बच्चन इंदिराजींना भेटायला आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन यांचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला येई. त्यांनी २७ तारखेला इंदिराजींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.