(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • p-3947-trainsimheader

    सीमरिग रेल्वे

    ऑस्ट्रियातील उंच पर्वतीय प्रदेशात उभारण्यात आलेला सीमरिग रेल्वे प्रकल्प हा उत्कृष्ट इंजिनियरिंगचा नमुना आहे.

    १८४८ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला.

    याची नोंद जागतिक वारसा यादीत करण्यात आली आहे.

  • अकोला जिल्ह्याचा इतिहास

    निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात – बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती.

  • तिरुवन्नमलई

    तिरुवन्नमलई हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरात विशेष दर्जा असलेली महानगरपालीका आसून, १६.३३ किलोमीटर वर्ग क्षेत्र, तिच्या अखत्यारीत येते. येथील अन्नामालियार मंदिर प्रसिध्द असून, त्याच्यावरुनच शहराचे तिरुवन्नमलई हे नाव पडलेले आहे.

  • बुलढाणा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    मराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला.

  • कण्णूर

    कण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.

  • रशिया सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश

    P-2507-Russia

    रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे.

    कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.

    चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.

  • मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी

    मुंबईतल्या लॅंडमार्क वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’.

  • जमैका

    क्रिकेटमध्ये जमैका हा शब्द आपण बर्‍याचदा ऐकतो. वेस्ट इंडिजमधील हा एक छोटासा भाग.

  • पुण्याची पर्वती टेकडी

    पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्‍या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.

  • भारतातील दूध उत्पादन

    भारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले.