(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • करवा चौथ

    दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.

      October 26, 2017


  • कचर्‍यातून राष्ट्रनिर्मिती

    राखेतून फिनिक्स पक्ष्याचा जन्म होतो, असे म्हणतात. मात्र कचऱ्यातून एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते किंवा एखाद्या राष्ट्राचा उकीरडाही होऊ शकतो. आज भारतात अशीच परिस्थिती आहे.

      June 20, 2004


  • संगनमताच्या राजकारणाने नासविली व्यवस्था!

    सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करून आपल्या धारदार वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला घाम फोडणारे आमदार हवेतच कुणाला? इथे गरज राडा करणार्‍यांची आहे. बी.टी. देशमुख, वि.स.पागे  यांचा जमाना आता संपला आहे. मधू लिमये, मधू दंडवते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांच्या सारख्यांची उपयुक्तता देखील संपुष्टात आली आहे.

      March 25, 2013


  • क्रिकेटपटू प्रणव धनावडे

    कल्याणमधील प्रणव धनावडे याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या. तो क्रिकेट मधील आंतर राष्ट्रीय विक्रम ठरला

      August 24, 2021


  • काशी विश्वनाथ धाम

    काशी विश्वनाथ धाम हे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांचा सर्वात जुना आणि महान केंद्रबिंदू आहे. आज ते गेल्या तीन हजार वर्षातील सर्वात मोठे आणि भव्य स्वरूप अनुभवत आहे. 250 वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरोे नूतनीकरण केले. त्यानंतरचे हे सर्वात मोठे नूतनीकरण आहे.

      December 14, 2021


  • ठाण्यातील नाट्यसंस्था – आदर्शमित्र मंडळ

    हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते.

      October 17, 2022


  • अनाद्यंत खंडेराया

    अनाद्यंत खंडेराया । वेद वंद्या आत्मराजा ।
    आरती ओवाळीतो । सोडूनि भाव दुजा ।। धृ।।

    अस्थिर ग्राम एक । गड देहाची जेजूर । षड् चक्रे कडे त्यासी । वरी दिव्य पठार ।।
    तेथे तू नांदतोसी । संगे घेऊन परिवार । उन्मनी म्हाळसा हे । शांती बाणाई थोर ।।
    स्वानंद अश्वराज । वरी होऊनी स्वार । त्रिगुण त्रिशुळ हाती । हाती बोधाची तलवार ।।
    हिडता नगरी माजी । देखीयला चमत्कार । षड रिपू दैत्य थोर । तये ग्रासिले जेजूर ।।
    मर्दिले राक्षसाशी । हेची किर्ती केली थोर ।।1।। अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    घेतली दिक्षा तुझी । जीव दशा वाघ्या थोर । ँ़ कार येळ कोट । वारं वार उच्चारी ।।
    मागे मी सदा वारी । लक्ष चौऱ्यांशी घरी । एकविस सहस्त्र । शते सहा उच्चार करी ।।
    श्रमलो तेणे फार । हिडता दारो दारी । कौटमा औट हात । गळे तो नव द्वारी ।।
    वैराग्य झोळी गळा । सदा रिकामी सारी। फोडीतो दीर्घ टाहो ।
    घाली निज कृपा वारी ।।2।। अनाद्यंत खंडेराया ।।

    विकार वासनादी । विचारे फोडीयले । अनुभव गाळणीने । महाकष्टे गाळीयले ।।
    भंडार शुद्ध तोची । देहा भूषण शोभले । फोडूनी द्वैत भावा । ते खोबरे उधळीयले ।।
    होताची ऐक्य ऐसे । आत्मराज प्रगटले । कैचा देव कैचा भत्त* । देही देहिच देखीले ।।
    आनंदा पूर आला । मौन वाचेसी झाले । राधा गोविद सुताचे । पूढे बोलणे खुंटले ।।3।।
    अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    गायक - श्री.सुधीर गोरे.
    गायीका - सौ. हेमा.

      October 15, 2015


  • संयमाची परीक्षा

    दोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना!

      February 6, 2022


  • काय आहे टू जी घोटाळा ?

    २००१ नंतर देशभरात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत होती. मोबाईल ऑपरेटर कंपन्यांवर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमचे (ध्वनीलहरी) निर्बंध घातलेले असतात. मात्र, ग्राहकांची वाढती संख्या पाहून सरकारने नवीन ध्वनीलहरी खुल्या करण्याचा निर्णय घेतला. या ध्वनीलहरींना ‘टू जी स्पेक्ट्रम’ म्हणून ओळखले जाते.

      February 12, 2018


  • तेरा मेरा साथ रहे

    सध्या सोनी चॅनलवर हिंदी इंडियन आयडाॅल सुरु आहे.याचा उच्चार उच्चभ्रू (स्वत:ला समजणारे !) लोक आयडल ( म्हणजे निष्क्रिय! ) असा का करतात हे एक न सुटणारे कोडे ! असो…..

      February 27, 2024