वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीचा आणि भारताच्या आजवरच्या कसोट्यांमधील कामगिरीचा लेखाजोखा.
एक वर्षापूर्वी या तारखेला वीरेंदर सेहवाग मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर सात-कमी-३०० धावांवर बाद झाला आणि तीन कसोटी त्रिशतके काढणारा पहिला फलंदाज होण्याचा त्याचा विक्रम हुकला.
इअन बोथमशी तुलना झालेला, दुखापतींनी त्रस्त असलेला आणि शर्ट भिर्कावून व्यक्त केलेल्या आनंदासाठी प्रसिद्ध असलेला अँड्र्यू फ्लिन्टॉफ
पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर बळी मिळविणार्या गोलंदाजांची यादी :
भारताचे आद्य यष्टीरक्षक व आद्य फलंदाज जनार्दन नवले आणि ऑप्टोमेट्रिस्ट जेफ लॉसन.
१० डिसेंबर २००५ रोजी सचिन तेंडुलकरचे पस्तिसावे कसोटी शतक आले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर श्रीलंकेविरुद्ध. अकरा महिन्यांपूर्वी त्याने सुनील गावसकरच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली होती. त्यानंतरचे त्याचे शतक येण्यास अंमळ उशीरच झाला हे खरे पण या काळात तो केवळ पाचच कसोट्या खेळला हेही लक्षणीय.
सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील काही लक्षणीय गोष्टींवर एक नजर…
कपिलदेवने चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन-स्ट्रायकरला धावबाद केल्याची घटना आणि ‘मंकडबाद’
मिहिर बोस यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या आपल्या पुस्तकात गुप्तेंबद्दल म्हटले आहे, “एका मुलीसोबत ड्रिंक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत एका खोलीत असल्यामुळे ज्याची कारकीर्द संपुष्टात आली असा भारताचा पहिला ग्रेट स्पिनर.”
डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील सलामीचा गोलंदाज.
बरोबरीत अडकलेली पहिली कसोटी
Copyright © 2025 | Marathisrushti