मराठी कादंबरीकार रणजित देसाई
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदेसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या.