आरती प्राणप्रियेची
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 2, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 2, 2016
Category:
अवर्गिकृतआमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो.
September 2, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहआहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले. देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले.
September 2, 2016
Category:
लेखसंग्रह
September 1, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहतसेच आपला आहार जसा असेल तसे परिणाम दिसतात.
आहार सात्विक असेल तर, परिणाम सात्विक
आहार राजसिक असेल तर परिणाम राजसिक.
आहार तामसिक असेल तर परिणाम तामसिक दिसेल.
September 1, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 1, 2016
Category:
लेखसंग्रह
August 31, 2016
Category:
लेखसंग्रह
August 31, 2016
Category:
लेखसंग्रह
August 31, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti