Month: May 2020
बालपणीचा काळ सुखाचा
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते.
श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ७
Category:
लेखसंग्रहश्री मीनाक्षीस्तोत्रम् – ७
Category:
लेखसंग्रहकरोनानंतरचं साहित्य
Category:
लेखसंग्रहसाहित्य’ हा समाजमनाचा आरसा असतो. माणसाला व्यक्त व्हावेसे वाटते. ती त्याची मानसिक गरज असते. व्यक्त होण्याचे प्रकार निरनिराळे. त्यातलाच एक प्रकार ‘पांढ-यावर काळे’ करणे किंवा साहित्यनिर्मिती. काळानुरूप हे ‘पांढ-यावर काळे’ काॅम्प्यूटर’ किंवा स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर व्हायला लागले आहे.
श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ६
Category:
लेखसंग्रहश्री मीनाक्षीस्तोत्रम् – ६
Category:
लेखसंग्रहपोस्ट…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकालॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….
Category:
अवर्गिकृतसुखाचे सोपे मार्ग?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसंगणक व मोबाईल याद्वारे समाजमाध्यमे वापरणारांचे प्रमाण वाढत आहे. काहींच्या बाबतीत व्यसनाच्या पातळीवर हा वापर पोचलेला आहे. याचं कारण सुरुवातीला नोंदलेल्या वाक्याने स्पष्ट होईल. एखाद्या व्यक्तीला समाजमाध्यमातून सुखद जाणिवा कशा मिळतात?