Month: July 2019
भूतदया जागविली
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
वेडा अहंकार !
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा …
Category:
लेखसंग्रहमाझ्या व्याकुळल्या मना …. नको साकळून राहू
सख्या आपुल्या गतीने तू मी निरंतर वाहू ….
दु:खाने शिकवले
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
खूप भेटल्या……
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषाशुध्दी चळवळ
Category:
लेखसंग्रह1924 साली स्वातंत्र्यवीरांनी,भाषाशुध्दीचं आंदोलन सुरू केलं.तेव्हाच त्यांनी भाषाशुध्दि ही पुस्तिका लिहीली. या पुस्तिकेत अ ची बाराखडी तर वापरली आहेच, शिवाय अर्धा (लंगडा)र,अैवजी र् हे चिन्ह वापरलं आहे.
गीर्वाण,तुर्क,सर्वांची हे शब्द ..अर् धा, गीर् वाण, तुर् क, सर् वांची…असे लिहीले आहेत. (माझ्या संगणकावर हा र् नीट लिहीता आला नाही. प्रिंटवर हातानं दुरूस्ती करावी लागेल.).
२६ जुलै २०१९ : स्मृती कारगिल युद्धाच्या
Category:
लेखसंग्रह२६ जुलै २०१९ ला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली.
राधानगरी-दाजीपूर परिसर … सह्याद्री
Category:
लेखसंग्रहराधानगरी-दाजीपूर परिसर … सह्याद्री …. कोल्हापूर-फोंडा (तळकोकण) रस्ता.
निसर्गकवी माधव केशव काटदरे
Category:
व्यक्ती-परिचयहिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या.