Year: 2015
परदेशगमनाने काय मिळविले काय हरवले !
Category:
लेखसंग्रहदेशातील तरूण पिढी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे का आकर्षित होते आणि त्या देशात कायम वास्तव्य करणे का पसंत करते याला अर्थकारण, समाजकारण आणि काहीअंशी राजकारण जबाबदार आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. याचा अर्थ आपल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सिस्टिम मध्ये काहीतरी दोष आहे असे वाटते.
मिशन मैत्री : नियोजित, कार्यक्षम, शिस्तबद्ध ऑपरेशन
Category:
लेखसंग्रहनेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. सुमारे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, हजारो इमारती, रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजिक सुविधा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
टोमॅटोद्वारे आरोग्याला संजिवनी
Category:
लेखसंग्रहमुफ्ती महंमद सईद आणि फुटीरतावाद्यांचा आगीशी खेळ
Category:
लेखसंग्रहगेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोरे सातत्यपूर्णपणे अधिक तापत आहे (तिथे हिंसाचार/दगडफ़ेक सुरु करायला कुठलेही निमित्य चालते?) फुटीरतावादी नेत्यांनी या आगीस भडकावण्याचे चोख काम केले आहे. सदर वातावरण अस्थिरच राहत त्यावर आपली छाप कशी राहील हेच पाहिले जात आहे. भारता विरुध्द सतत गरळ ओकणारे अजून वेगळे काय करणार? अनेक सवलतींच्या नावाखाली या देशात पाय ताणून आरामात सुस्त, मस्तपैकी रहाता येत असल्याने यांची पिढय़ानपिढय़ा सुरु असलेली गुर्मी अधिकच बळकट होताना दिसत आहे.
नशीब ……!!!
Category:
अवर्गिकृतएका नाटकाचा दुर्दैवी अंत
Category:
लेखसंग्रहपाऊले चालती .. एक जीवनानुभव
Category:
साहित्य - ललितप्रार्थना
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रभा मुळे यांची एक बालकविता…