टोमॅटोद्वारे आरोग्याला संजिवनी
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहगेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोरे सातत्यपूर्णपणे अधिक तापत आहे (तिथे हिंसाचार/दगडफ़ेक सुरु करायला कुठलेही निमित्य चालते?) फुटीरतावादी नेत्यांनी या आगीस भडकावण्याचे चोख काम केले आहे. सदर वातावरण अस्थिरच राहत त्यावर आपली छाप कशी राहील हेच पाहिले जात आहे. भारता विरुध्द सतत गरळ ओकणारे अजून वेगळे काय करणार? अनेक सवलतींच्या नावाखाली या देशात पाय ताणून आरामात सुस्त, मस्तपैकी रहाता येत असल्याने यांची पिढय़ानपिढय़ा सुरु असलेली गुर्मी अधिकच बळकट होताना दिसत आहे.
Category:
अवर्गिकृतCategory:
लेखसंग्रहCategory:
साहित्य - ललितCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रभा मुळे यांची एक बालकविता…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही
Category:
लेखसंग्रहCategory:
साहित्य - ललितआजकाल सोशल मिडियावर वावरणार्या मंडळींवर केलेली सुंदर टिप्पणी….
Copyright © 2025 | Marathisrushti