(१९०१ ते १९७१)
जन्म १० एप्रिल १९०१ नागपुर येथे. क्विन्स कॉलेजमधुन पदवी, १९२३ साली एम. ए. लिट पदवी भारतातील ‘औद्योगिक उत्क्रांतीवर‘ प्रबंध लिहुन मिळविली.
१९२५ मध्ये सुरतच्या एम. बी. टी. कॉलेजचे प्रिन्सिपॉल. १९३० ते १९६६ पर्यंत गोखले इन्स्टिटयुट ऑफ पॉलिटीक्स अॅन्ड इकोनॉमिक चे संचालक.