जगाचा अंत २१/१२/१२ ( एक आश्चर्यकारक रिपोर्ट )
Category:
अवर्गिकृतजगभरातील निवडक लोकांना जगबुडीच्या संधर्भात विचारलेल्या निवडक प्रश्नांची आलेल्या उत्तरा वरून काढलेला हा निष्कर्ष.
Category:
अवर्गिकृतजगभरातील निवडक लोकांना जगबुडीच्या संधर्भात विचारलेल्या निवडक प्रश्नांची आलेल्या उत्तरा वरून काढलेला हा निष्कर्ष.
Category:
अवर्गिकृतसातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तिरावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे
Category:
अवर्गिकृत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, त्यांचे मृत्युपुर्वी ४ महीने अगोदर, बॉम्बे हॉस्पीटल मध्ये कॅन्सरने आजारी असतांना दि.२७/०७/१९६८ रोजी दिलेला महत्वपुर्ण संदेश –
राष्ट्रसंतांच्या विचारांतील एक हजारांश वा भाग जरी, आमच्या देशातील राष्ट्रधुरीनांच्या डोक्यात घुसला तरी आमच्या देशाचे कल्याण झाल्याशिवाय रहणार नाही.
Category:
साहित्य - ललित
Category:
अवर्गिकृतसिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होय.
Category:
अवर्गिकृतभारतातील हावडा ब्रिज
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाछेडछाड, बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण..महाराष्ट्रात २०१० सालातील छेडछाडीच्या एकूण गुन्ह्यांपैकी फक्त 5 टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील सन २०११ पर्यंत दाखल झालेल्या एकूण १,६१,५२८ गुन्ह्यांतील फक्त १७ टक्के आरोपींना शिक्षा झाली आणि उरलेले ८३ टक्के गुन्हेगार कोर्टात सुटल्याची धक्कादायक माहिती.या गुन्ह्यांपैकी ४४,८७४ गुन्हे गंभीर स्वरूपाचे.
Category:
साहित्य - ललितनुकताच
दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी असे
वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि
नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली,
क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी
श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपांनी
स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन
येत होतं.
Category:
लेखसंग्रहजळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. “पद्म” म्हणजे कमळ आणि “आलय” म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते.
Category:
व्यक्ती-परिचयबा. भ. बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म इ.स. १९१० मध्ये गोव्यातील कुडचडे गावी झाला. बा. भ. बोरकर यांनी एक प्रसिध्द प्रतिभावंत कवी म्हणून ख्याती मिळवली.
Copyright © 2025 | Marathisrushti